मॉडेल work झालं नाही असं नाही जनतेला ह्याच मॉडेल नी शहाणं केलं विचार करायला वेळ दिला कारण लोड शेडींग , खराब रस्ते ,वाईट ट्रान्सपोर्ट सिस्टिम अश्या अनेक समस्या संपल्यामुळे जनतेला वेळ मिळाला social media जास्त वापरू लागली जनता. त्यामुळे कुठलही सरकार आलं आणि ते चुकलं तर जनता बरोबर जागा दाखवेल जनतेला educate कारण्याचं काम मोदी सरकारनी नक्कीच केलंय खूप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण 👏👏👏
खूप छान चर्चा आणि विश्लेषण, पूर्ण चर्चेत कुठेही कोणत्या पक्षाची वाहवा नाही की पक्षपातीपणा नाही. चंदावरकर सरांनी प्रत्येक पक्षाच्या चुका सटीक पणें दाखवेल्या आहेत. भक्तिरसात न्हावून निघालेले मीडिया चॅनल्स, UA-cam channels न पाहता असे त्रयस्तपाने होणारे विश्लेषण सर्वांनी पहावे. जय हिंद, जय महाराष्ट्र ❤
@@yoloyolo1968 compliment dili anchorla, ti khup sundar aahe, aavaj khup god aahe ani aavajat ek thaska aahe, shivay khup hushar aahe............smart aahe..........
Election च्या धामधुमीमध्ये आपण pune porsche अक्सिडंट केस विसरून गेलोय..... लक्ष द्या रे नाहीतर झोल करतात ते....लक्ष नाही दिले तर रिपोर्ट बदल, पैसे देऊन सुटका, जज सोडून देतो, असले प्रकार घडतात
You have political knowledge of an amateur. NDA government consists of 3 major parties. Which have ideology almost opposite than BJP's ideology. All the decisions will be slowed down now. See the effect and mark my comment.
@@Mayur-88मुर्खपणा आहे हा. सरळ सरळ विचार करत का नाही. जे चारशे पार खासदार निवडून येतील ते सर्व जाती धर्माचे असणार आहेत. ते मोदींना संविधान बदलण्यासाठी सहमती दर्शवतील कां. जर त्यांनी सहमती दर्शवली तर जनता त्या खासदारांना माफ करेल का. सुज्ञ नागरिक आहोत आपण विरोधक काही तरी अफवा पसरवतोय आणि जनता विश्वास ठेवतेय. धन्य ते सुज्ञ नागरिक.🙏
सरकार कोणाचे असो दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लोकसंख्येला आळा घातला नाही तर वाढती बेरोजगारी कमी होणार नाही. तसेच प्रत्येक राज्यांनी (महाराष्ट्र) गुजरातच्या धर्तीवर उद्योग धंद्यासाठीची पाॅलिसी बनवली पाहिजे. तरच कुठे तरी थोड्याफार प्रमाणात बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. अन्यथा उत्तर प्रदेश, बिहार ही उदाहरणे डोळ्यासमोर आहेतच. उद्योगपती अजून ही या दोन राज्यांत उद्योग धंद्यासाठी तयार होत नाहीत.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात काय झाले याचे विधानसभा मतदार संघनिहाय विश्लेषण केले की पराभवाचे नेमके कारण लक्षात येते. त्यासाठी असल्या चाय बिस्कीट विश्लेषकांची गरज नाही.
मुस्लीम १००% व्होटींग तेही १००% मोदी विरोधी बलीष्ट उमेदवाराला आणि हिंदुंमधील सगळ्यात बहुसंख्य स्थानिक जात, जी त्या जातीच्या एखाद्या प्रस्थापित मोदी बीजेपी विरोधी च्या अर्थात मझबी व्होट बँक लांगूलचालक पक्षनेत्याच्या प्रभावाखाली आहे अशी एमवाय युपित व मुम महाराष्ट्रात असे मोदी विरोधी मतांचे ध्रुवकरण झाले यावेळी. शिवाय दलीत मते बोनस ठरली.
नंतर माहीत पडेल पेंग्विन चा घरी CBI पोहोचली.... हा विश्लेषक फ़रार दिसेल 😂😂😂... मोदींना समजून घेणे भाजपा वाल्यांना जमले नाही ते हे शेंबडे राजकीय विश्लेषक अति आत्मविश्वासाने करू पाहत आहेत..😂😂😂.. ते सुद्धा फक्त सीट्स कमी झाल्या म्हणून 😂😂...
👍 बरोबर, मोदी कोणच्या बापाचा दबलेला नाही. पूर्ण बहुमत नाही मिळाले येत्या 6 महिन्यात तर पुन्हा निवडणूक घेऊन 350 जागा निवडून आणायची ताकत आजही मोदी राखून आहे. 241 पैकी 10-12 खासदार सोडले तर बाकी सगळे आजही फक्त मोदी साठी लोकांनी निवडून दिलेले आहे. Nda चे सुद्धा
आरती ताई तु खूप पुढं जाणार आहेस ,, Effective communication (good listener,consructive feedback with accuracy, facial expressions,eye contact, respect,volume clarity, ) चे सर्व काही उत्तम अह आहे. सर आणि आरती outstanding interview
bjp ne modi cha navavar mat magitali sharad pawar bolla hota mh madhe devendra fadanvis cha navavar mat milat nay tar ni amit shah tharavto umedvar so fadanvis jababdar nahit
अहो काय विश्लेषण करता उत्तरप्रदेशात झालं ते ठीक आहे तस असत तर संभांजीनगरमध्ये उध्वस्त सेने ऐवजीं एकनाथ भाई शिदेचे सुभाष भामरे मशालीऐवजी धनुष्यबाण कसा निवडून आले
भामरे यांच गांव आणि अंतरवाली सराटी जवळ जवळ आहेत. आंदोलन काळात मुख्यमंत्री भांमरेंना चर्चा करण्यासाठी नेहमी पाठवत होते. जरांगे हे भामरेंना, भामरे मामा म्हणून उल्लेख करतात. त्यामुळे कदाचित मामा भाचे प्रेम निर्माण झालं असावं. तसेच महत्वाचे म्हणजे मशालीचा उमेदवार हा मराठा नाही.
तुम्हा अंधभक्त यांना सत्य पचत नाही मोदी ज्या चंद्राबाबू नायडू च्या जिवावर शपथ घेणारे तो आंध्र प्रदेश मध्ये बीजेपी सत्तेवर जाणार आहे आणि मुसलमान यांना आरक्षण आणि अजुन काही योजना लागू करणार आहे माहिती घे अंधभक्त
खाली सतरंजीवर बसायचा तो माणूस, जेव्हा अडवाणींच्या सभेचं आयोजन त्यांची जबाबदारी असायची. तुमच्या मते त्यांची बॉडी लैंग्वेज आज बदलली. नरेटिव प्रत्येक निवडणुकीत चालत नाही.
जबरदस्त.. राजकीय विश्लेषण आणि चर्चा अगदी केंद्र पासून राज्यात चालले आणि खतकलेले मुद्दे अगदी तंतोतंत मांडून समजावले.. अतिशय माहिती पूर्ण इंटरव्ह्यू / चर्चा .. 😊
अरे भाऊ ! या इन मिन ३-४ पत्रकारांना एचेमव्ही बोलून काय फायदा! केवळ ७७ वर्षांपूर्वी या ४-४० वाल्यांनी दंगेधोपे करुन लाखो हिंदुंचे मुडदे पाडून लाखो लोकांना नियोजित पाकीस्तानच्या भूमीवरून हिंदू बहुल भारताकडे एका कपड्यानिशी हाकलून दिले . देशाची फाळणी होऊन १४ ऑगस्ट १९४७ ला ४-४० वाल्यांची जन्नत म्हणजे स्वर्ग पाकीस्तान निर्माण झाले . दुसऱ्याच दिवशी १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. नेहरु ने तेव्हाच या पाक प्रवृत्त ४-४० वाल्यांना त्यांचा स्वर्ग नवीन देश पाकिस्तान मधे रवानगी करण्याची योजना तातडीने बनवणे क्रमप्राप्त आणि स्वाभाविक होते. पण देशाचे संविधान पूर्ण होत आले तरी नेहरूंनी या 4-40 वाल्या 4कोटी लोकांना पाक मध्ये पाठवण्यसंबंधी काहीच हालचाली केल्या नाहीत. मग संविधान 26 जाने 1949 ला देशभरात लागू झाले तेव्हा त्यात या पाक प्रवृत्त 4 कोटीना ही भारताचे नागरिकत्व तर मिळालेच शिवाय हिंदूंच्या बरोबरीने सर्व नागरी अधिकार अगदी लोकशाहीतील सर्वात मूलभूत असा मताधिकरही विनासायास नेहरू चीचाच्या कृपेने विनाअट विनासायास मिळाला. 1946 च्या निवडणुकीत ब्रिटिश भारतातील 4-40 वाल्यां नी काँग्रेस उमेदवारांना नाकारून पाकिस्तानची मागणी लावून धरणाऱ्या जिनाच्या मुस्लिम लीग ला भरभरून मतदान केले होते. पण नेहरू चीचा ने याच ब्रिटिश भारतातील पश्चिम पंजाब पूर्व बंगाल सिंध वायव्य सरहद्द प्रांत ह्या पाकिस्तानात गेलेल्या अखंड भुभागा व्यतिरीक्त भारतात राहिलेल्या प्रांतातील जसे यूपी बिहार बॉम्बे मध्य प्रांत येथील याच पाक मतदात्याना भारतात ठेवून मताधिकार दिला कारण चिचा ला या 4-40 वाल्या 4 कोटींच्या एकगठ्ठा मतांची ताकद लक्षात आली होती. मग या 4-40 वाल्यानिही 1952,57 62 67 72 , 80 85 मध्ये अगदी ठरवून आपले दरवेळचे 85 ते 95 % मधील मतदान सर्व च्या सर्व खांगरेज लाच मिळू लागले अगदी 1990नंतरच्या आघाडी काळातही झालेल्या आजतागायत 4-40 वाल्यांनी समोर दोन निधर्मी पर्याय असताना, त्यात भाजप सेनाभाजप युती किंवा इतर एनडीए उमेदवार यांना जो निधर्मी उमेदवार पाडू शकेल अशालाच ते अगदी 100% मतदान करत आले आहेत6😢6
बोल भिडू तुमचे सर्व विश्लेषण खुप छान असते. खुप अभ्यास करून सादर केलेले असतात. मी तुम्हाला खुप आधी पासून follow करतो.. Best of luck of your work keep doing it.
Aarti more interview anchor voice खुप चांगला आणि प्रभावी असल्यामुळे मी पूर्ण interview पाहिला आणि जेव्हा ते interview anchor असतात तेव्हाच interview पाहिला आवडतो.
@@onkarpuri7185 *खरं बोलला भाऊ तु,* *कोणी रावाचा रंक झाला तर ,* *कोणी रंकाचा राव झाला .* *आपापल्या कर्माची फळ दुसरं काय* ❓ -(एके काळी बीजेपी लहान बाळ होतं आता कांग्रेस 145 वर्षाची म्हातारी झालीय मरू नाही याची काळजी घ्यावी पण कामाला जुंपून नये)-
आता फक्त काम दाखवावा लागेल भाजप नी काम नाही केलं तरी चालेल पण सर्व सरकारी ऑनलाईन करून टाकावं... In short भ्रष्टाचार संपवावा.... आता आमची असली शिवसेना नकली शिवसेना असलं करत बसु नका दिलीय सत्ता नीट वागा भाजप वाले काम करा लोकांचे..
@@nitinphutane1421 मला सांगा असा एखादा नेता ज्याची ल लोकप्रियता मोदीजींपेक्षा जास्त आहे. आणि प्रॉपर्टी मोदीजींपेक्षा कमी आहे. लाजा तर वाटू द्या. स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाही याला म्हणतात मराठी माणूस. उगाच विरोधाला विरोध करायचा आणि पाय खेचण्यात धन्यता मानायची
तुमच्या गोष्टी ला मी सहमत आहे पन अटल बिहारी वाचपेई पन बोलले होते कक एक दिवस कांग्रेस इतकी खाली जेल की वर येता येता नाकी नऊ येतील..... हि जनता आहे आम्ही ह्या वेळी इंडिया ला निवडल् आज जर हे पन इंडि वाले असेच बीजेपी सारखे वागले तर आम्हाला तीसरा पर्याय निवडावा लागल...🙏🏻🙏🏻
26 मराठा खासदार महाराष्ट्रातून निवडून आले आहेत त्यापैकी किती मराठा आरक्षणाला पाठिंबा देतील (पवार उध्दव ठाकरे राहुल गांधी तुमच्या आरक्षणाला पाठिंबा देतील का )
खात्रीशीर रित्या एखादं निस्वार्थी आणि यशस्वी नेतृत्वं जर एक हाती निर्णय घेण्याचे ठरवत असेल, नेत्यांचं सोडा, परंतु जनतेचा जर त्यांच्यावर ठाम विश्वास असेल तर कुणाला का हरकत असावी ??? देशात विकास निश्चित होणार आहे, जो करण्याची योग्यता किंवा इच्छाशक्ती कोणत्याही सरकारात नव्हती...
बिजेपी चा कार्यक्रम महाराष्ट्राने केला हे बीजेपी ला एक वर्ष आधीच कळालं होतं म्हणून मराठा अंदोलना वर केंद्रा च्या सांगण्यावरून लाठीचार्ज झाला त्याचे हे परीणाम आहेत पिक्चर आता सुरू झाला आहे पुढं लयं मज्जा आहे
Bol bhidu channel ala ahe ata ata modi kadi passun rajkaranat ahet kiti tre Chad uttar bagtila ahet tyani ....ugach kunala pn bolun analysis karat jau naka ....
मॉडेल work झालं नाही असं नाही
जनतेला ह्याच मॉडेल नी शहाणं केलं
विचार करायला वेळ दिला
कारण लोड शेडींग , खराब रस्ते ,वाईट ट्रान्सपोर्ट सिस्टिम अश्या अनेक समस्या संपल्यामुळे जनतेला वेळ मिळाला
social media जास्त वापरू लागली जनता.
त्यामुळे कुठलही सरकार आलं आणि ते चुकलं तर जनता बरोबर जागा दाखवेल
जनतेला educate कारण्याचं काम मोदी सरकारनी नक्कीच केलंय
खूप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण 👏👏👏
Maharatra gujrati vyaparya kadhe gahan thewal aahe
खूप छान चर्चा आणि विश्लेषण, पूर्ण चर्चेत कुठेही कोणत्या पक्षाची वाहवा नाही की पक्षपातीपणा नाही. चंदावरकर सरांनी प्रत्येक पक्षाच्या चुका सटीक पणें दाखवेल्या आहेत. भक्तिरसात न्हावून निघालेले मीडिया चॅनल्स, UA-cam channels न पाहता असे त्रयस्तपाने होणारे विश्लेषण सर्वांनी पहावे.
जय हिंद, जय महाराष्ट्र ❤
या वरिष्ठ पत्रकारांना मानलं पाहिजे कारण त्यांच्या इतकं अचुक अंदाज कोणालाही व्यक्त करता आला नाही.
तो वरिष्ठ पत्रकार चु...तीया आहे...
सत्तेसाठी ,बाकी काय?
हे जनतेला माहीत आहे,यात काय नविन सांगितले.❤
नटसम्राट आहै तो फेकु❤
Anti bjp patrakaar
या interview च्या anchhor चा voice खूपच चांगला आहे, गोड आहे, clean आहे, anchor is very sweet and beautiful............❤ Beauty with brain.............
कोकणी मानसा जागा हो. विषय काय? तूझा काय चालुये
@@yoloyolo1968 compliment dili anchorla, ti khup sundar aahe, aavaj khup god aahe ani aavajat ek thaska aahe, shivay khup hushar aahe............smart aahe..........
Election च्या धामधुमीमध्ये आपण pune porsche अक्सिडंट केस विसरून गेलोय..... लक्ष द्या रे नाहीतर झोल करतात ते....लक्ष नाही दिले तर रिपोर्ट बदल, पैसे देऊन सुटका, जज सोडून देतो, असले प्रकार घडतात
धंगेकर वर ती ड्युटी सोपवली आहे
अंधारे मैडम पण सोबत आहेतच
@@sanjaygawade8079 vacation la ahet Andhare madam
Ha bol bhidu team , jara tumhi laksha theva.. next time Tingre padle paahijey
Agarwal gela burger khayla mi toch vichor krtoy election nantr vishay sampla search krun pan new update sapdt nahi
तुमचा लास्ट एपिसोड बघा एनडीए ला २९२ आहेत २४० नाहीत आणि ममता धरून इंडिया आघाडी २३४ आहेत . तुमचे अंदाज आज तुम्ही चुकीचे सांगत आहात.लोक खुळे नाहीत.
I don't agree...I guess Modi 3.0 will be more dangerous and progressive than before.
Please decide, Dengerous or progresive ?
Progressive 😂😂😂 Regressive is a word
@@nitinchavan8869bhavnao ko samjho
You have political knowledge of an amateur. NDA government consists of 3 major parties. Which have ideology almost opposite than BJP's ideology. All the decisions will be slowed down now. See the effect and mark my comment.
Grow up kido👍🏻
भाऊ तोरसेकर यांना बोलवा 😂
खर तेच सांगा? आफवा पसरु नका जसे संविधान बदलने ही आफवा,
ते खर होत 400 नाही आले आता काय संविधान बदलणार 😂😂😂
संविधान बदलणार हे खरं होतं. 400 पार झाले असते तर 💯% संविधान बदललं असतं त्यांनी 🤦♂️🤦♂️
Sagle hindu, dalit marathi landya supporter zale
संविधान बदलणे शक्य नाही. अपप्रचार करून निवडून आलेत....
@@Mayur-88मुर्खपणा आहे हा. सरळ सरळ विचार करत का नाही. जे चारशे पार खासदार निवडून येतील ते सर्व जाती धर्माचे असणार आहेत. ते मोदींना संविधान बदलण्यासाठी सहमती दर्शवतील कां. जर त्यांनी सहमती दर्शवली तर जनता त्या खासदारांना माफ करेल का. सुज्ञ नागरिक आहोत आपण विरोधक काही तरी अफवा पसरवतोय आणि जनता विश्वास ठेवतेय. धन्य ते सुज्ञ नागरिक.🙏
सरकार कोणाचे असो दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लोकसंख्येला आळा घातला नाही तर वाढती बेरोजगारी कमी होणार नाही. तसेच प्रत्येक राज्यांनी (महाराष्ट्र) गुजरातच्या धर्तीवर उद्योग धंद्यासाठीची पाॅलिसी बनवली पाहिजे. तरच कुठे तरी थोड्याफार प्रमाणात बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. अन्यथा उत्तर प्रदेश, बिहार ही उदाहरणे डोळ्यासमोर आहेतच. उद्योगपती अजून ही या दोन राज्यांत उद्योग धंद्यासाठी तयार होत नाहीत.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात काय झाले याचे विधानसभा मतदार संघनिहाय विश्लेषण केले की पराभवाचे नेमके कारण लक्षात येते. त्यासाठी असल्या चाय बिस्कीट विश्लेषकांची गरज नाही.
खरं बोललात कुलकर्णी साहेब
हा पवार न च्य रिचार्ज वर चालतो
Agadi Borobr , bol bhidu khup baised ahe , sagle video fakt ek side ne vichar karun bolatat fakt TRP sathi
मुस्लीम १००% व्होटींग तेही १००% मोदी विरोधी बलीष्ट उमेदवाराला आणि हिंदुंमधील सगळ्यात बहुसंख्य स्थानिक जात, जी त्या जातीच्या एखाद्या प्रस्थापित मोदी बीजेपी विरोधी च्या अर्थात मझबी व्होट बँक लांगूलचालक पक्षनेत्याच्या प्रभावाखाली आहे अशी एमवाय युपित व मुम महाराष्ट्रात असे मोदी विरोधी मतांचे ध्रुवकरण झाले यावेळी. शिवाय दलीत मते बोनस ठरली.
महाराष्ट्रात,,,ऊबाठाला मुस्लिम मते
जास्त मिळाली आहेत ,,,,,
ऊबाटाची,,,,मराठी मते कमी
झाली आहेत ,
NCP-SP ८/१० INC १३+०१/१८ SHS-UBT ९/२१
हे उ. बा. ठा. वाले Celebration कशाच करताय? ह्यांना महाविकास आघाडीच्या मुस्लिम मतदारांचा फायदा झालाय, ह्यांची वोट बँक संपवलीय शरद पवारांनी, ह्यांना complete महाविकास आघाडीवर अवलंबून राहावं लागणार आहे विधानसभेसाठी 😂
भाजपा चे 28/चे 9झाले हे मान्य कराव लागेल
23वरुन 9 आले
शिवसेना फुटूनही त्यांचे दोन्ही मिळून 16 आले पण भाजपचे फक्त 9 म्हणजे शिवसेनेच्या जीवावर निवडून येतेच🚩🚩
Maharashtra t bjp jagakami jhalyayatmashali dhag lagli
Modi accept karnar sagal... He is politician and actor also... He is flexible
इंडिया आघाडी चे एकच लक्ष मोदीला हरवणे 3 री वेळ पण फेल गेली 😂
😂
अपंग केले
@@supriyapawar3231 kalel tumala....to Modi aane...Manmohan sing nahi
@@ZoomMovies.नितीश कुमार काय करू शकेल ते तुम्हाला कळेल 😂
@@supriyapawar3231झाट्या बहुमत आहे nda ला ते पण सगळ्यात मोठं बहुमत 😂😂😂😂
50 वर्ष झालं काँग्रेस अपंग च आहे
अतिशय अभ्यासपूर्ण प्रश्न विचारले.
वेसण घालन आवश्यक होत...
Maharastra, उत्तरप्रदेश ने ते काम केलं... आता आसच हात पाय जोडवच लागणार 😊
Jyala bail samjun vesan ghalaychi bhasha karat aahat toh Ghoda aahe 😊
Lavkar ch toh ghoda tumhala lagel tevha kalel
नाही..काही गरज नाही ..खासदार फोडून झालेत टीडीपी, जेडीयू..फक्त अजून ते डिकलेयार नाही
@@hmvchai_biscuit1677 ना आता ती चूक मोदीजी करणार नाही 😀
@@SanketBunage7 नितीश कुमार आणि नायडू यांना विचारल्याशिवाय तुमचा घोडाला घास खाता येणारं नाही 😀
BJP mukt Maharashtra 🙏
नंतर माहीत पडेल पेंग्विन चा घरी CBI पोहोचली.... हा विश्लेषक फ़रार दिसेल 😂😂😂... मोदींना समजून घेणे भाजपा वाल्यांना जमले नाही ते हे शेंबडे राजकीय विश्लेषक अति आत्मविश्वासाने करू पाहत आहेत..😂😂😂.. ते सुद्धा फक्त सीट्स कमी झाल्या म्हणून 😂😂...
मेजॅारिटी गेल्याने अंधभक्त लयच चेकाळले ब्वा 😂
👍 बरोबर, मोदी कोणच्या बापाचा दबलेला नाही. पूर्ण बहुमत नाही मिळाले येत्या 6 महिन्यात तर पुन्हा निवडणूक घेऊन 350 जागा निवडून आणायची ताकत आजही मोदी राखून आहे. 241 पैकी 10-12 खासदार सोडले तर बाकी सगळे आजही फक्त मोदी साठी लोकांनी निवडून दिलेले आहे. Nda चे सुद्धा
Ubt penguin Seneca dwesh bjpne aplya maharashtra kamijalyat are sangh bjp sivay etar hindu ani hindutwa wadi ahet te national conference pdp nahit
आरती ताई तु खूप पुढं जाणार आहेस ,, Effective communication (good listener,consructive feedback with accuracy, facial expressions,eye contact, respect,volume clarity, ) चे सर्व काही उत्तम अह आहे. सर आणि आरती outstanding interview
मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान
यांच्या चेहऱ्यावर भाजपा जिंकली.
सुरक्षा व्यवस्था उत्तम आहे परंतु त्यांना अधिकार नसतील तर देश हा नेहमीच असुरक्षित असतो आणि कौगरेस हे सर्वाधिकार भारतीय आर्मी देत नाहीत
फडणवीसांना वाचविण्या साठी नवीन नॅरेटिव्ह: - *'देवेंद्र खलनायक नाही, मोदी शाह च्या सांगण्यावरून ते सगळं करत होते!'* 😂😂😂
bjp ne modi cha navavar mat magitali sharad pawar bolla hota mh madhe devendra fadanvis cha navavar mat milat nay tar ni amit shah tharavto umedvar so fadanvis jababdar nahit
नालयक फडणवीस ने केंद्र च्या सांगण्यावरून नांगा नाच केला...😂😂😂.तरी शिक्षा भाजप आणि फडणीस ल होणार....कारण राज्यात bjp च प्रमुख हा फडणीस च आहे.....
India आघाडी लढते आहे फक्त सत्तेसाठी. त्यांना घाई नाही असं म्हणणं ही घोडचूक ठरेल.
ही indi येत्या वेगवेगळ्या विधानसभा निवडणुकीत फुटून पडेल 😂😂😂
2029 la parat modhi sarkar 😊
तेव्हा मोदींच्या 200 जागा पण येणार नाहीत🤦♂️😂
Pn pm होणार@@indian62353
जरग्या आणि शरत च राजकारण
पंतप्रधान मोदी दुनिया के सहसा बेस्ट pm hai.
Up bihari hindi states ke logo ke liye honge bas
अहो काय विश्लेषण करता उत्तरप्रदेशात झालं ते ठीक आहे तस असत तर संभांजीनगरमध्ये उध्वस्त सेने ऐवजीं एकनाथ भाई शिदेचे सुभाष भामरे मशालीऐवजी धनुष्यबाण कसा निवडून आले
भामरे यांच गांव आणि अंतरवाली सराटी जवळ जवळ आहेत. आंदोलन काळात मुख्यमंत्री भांमरेंना चर्चा करण्यासाठी नेहमी पाठवत होते. जरांगे हे भामरेंना, भामरे मामा म्हणून उल्लेख करतात. त्यामुळे कदाचित मामा भाचे प्रेम निर्माण झालं असावं. तसेच महत्वाचे म्हणजे मशालीचा उमेदवार हा मराठा नाही.
नवीन भाडोत्री तुतारी😊
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
Mumbai halya nantr defence force la reply karu dila navta congress ni.....visarlet vatta he patrakar
तुम्हा अंधभक्त यांना सत्य पचत नाही मोदी ज्या चंद्राबाबू नायडू च्या जिवावर शपथ घेणारे तो आंध्र प्रदेश मध्ये बीजेपी सत्तेवर जाणार आहे आणि मुसलमान यांना आरक्षण आणि अजुन काही योजना लागू करणार आहे माहिती घे अंधभक्त
Tutari😂.
भाडोत्री अंड भक्त कुत्री
खाली सतरंजीवर बसायचा तो माणूस, जेव्हा अडवाणींच्या सभेचं आयोजन त्यांची जबाबदारी असायची. तुमच्या मते त्यांची बॉडी लैंग्वेज आज बदलली. नरेटिव प्रत्येक निवडणुकीत चालत नाही.
गर्व चे घर नेहमी खाली असते 🙏
आरडा ओरड न करता मुद्दा मांडता येतो हे बोलभिडीने दाखवून दिला.म्हणून आम्ही याना महाराष्ट्राच कल जाणून घेण्यासाठी यांना प्रथम स्थान देतो.
अभ्यास पूर्ण विश्लेषण केले आहे 🎉
अतिशय सहज समर्पक आणि तरिही माहितीपूर्ण विश्लेषण त्यात कुठल्याही पक्षाचा कल जाणवला नाही.आवडले.
उत्कृष्ट पत्रकारिता..... उत्तम विश्लेषण...!
जबरदस्त.. राजकीय विश्लेषण आणि चर्चा अगदी केंद्र पासून राज्यात चालले आणि खतकलेले मुद्दे अगदी तंतोतंत मांडून समजावले.. अतिशय माहिती पूर्ण इंटरव्ह्यू / चर्चा .. 😊
खूप उत्तम , सटीक ,unbiased , वस्तुनिष्ठ , दूरदर्शी analysis रोहितजींचे .👍
Narendra modi chya jagi uddhav thakre aste tr te kontya tharala gele asete sangta yet nahi kadachit tyanni dhuni bhandi suddha keli asti soniya gandi kade 😅
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
😂😂😂😂कडक
खूप चांगले विश्लेषण आहे👌
Are koni tar Chandavarkar Siranchya vishleshanacha abhinandan kara... 🎉🎉🎉🎉
Khup changale wichar mandale
खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं सर आपण. विधानसभेला महाराष्ट्राची जनता भाजपला त्यांची जागा दाखवेल💯
राजकीय विश्लेषक आणि संयमी अँकर ....एकदम मस्त, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
कॉंग्रेंस ने १०००० रुपये किंवा ८५०० रुपये महिना खटाखट खटाखट देण्याचा वादा केला आहे ते पैसे कॉंग्रेंसला द्यायला सांगा.
चार बायका आणि चाळीस मुले आणि मग अजुन दहा वर्षे नंतर देशातील लोकसंख्या समतोल काय असेल यावर सुद्धा बोलायला तयार व्हा. जनतेला मूर्ख बनवू नका.
ह्या वास्तविकतेवर यांची बोलायची तेवढी हिंमत नाही
अरे भाऊ ! या इन मिन ३-४ पत्रकारांना एचेमव्ही बोलून काय फायदा!
केवळ ७७ वर्षांपूर्वी या ४-४० वाल्यांनी दंगेधोपे करुन लाखो हिंदुंचे मुडदे पाडून लाखो लोकांना नियोजित पाकीस्तानच्या भूमीवरून हिंदू बहुल भारताकडे एका कपड्यानिशी हाकलून दिले . देशाची फाळणी होऊन १४ ऑगस्ट १९४७ ला ४-४० वाल्यांची जन्नत म्हणजे स्वर्ग
पाकीस्तान निर्माण झाले .
दुसऱ्याच दिवशी १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले.
नेहरु ने तेव्हाच या पाक प्रवृत्त ४-४० वाल्यांना त्यांचा स्वर्ग नवीन देश पाकिस्तान मधे रवानगी करण्याची योजना तातडीने बनवणे
क्रमप्राप्त आणि स्वाभाविक होते. पण देशाचे संविधान पूर्ण होत आले तरी नेहरूंनी या 4-40 वाल्या 4कोटी लोकांना पाक मध्ये पाठवण्यसंबंधी काहीच हालचाली केल्या नाहीत.
मग संविधान 26 जाने 1949 ला देशभरात लागू झाले तेव्हा त्यात या पाक प्रवृत्त 4 कोटीना ही भारताचे नागरिकत्व तर मिळालेच शिवाय हिंदूंच्या बरोबरीने सर्व नागरी अधिकार अगदी लोकशाहीतील सर्वात मूलभूत असा मताधिकरही विनासायास नेहरू चीचाच्या कृपेने विनाअट विनासायास मिळाला.
1946 च्या निवडणुकीत ब्रिटिश भारतातील 4-40 वाल्यां नी काँग्रेस उमेदवारांना नाकारून पाकिस्तानची मागणी लावून धरणाऱ्या जिनाच्या मुस्लिम लीग ला भरभरून मतदान केले होते. पण नेहरू चीचा ने याच ब्रिटिश भारतातील पश्चिम पंजाब पूर्व बंगाल सिंध वायव्य सरहद्द प्रांत ह्या पाकिस्तानात गेलेल्या अखंड भुभागा व्यतिरीक्त भारतात राहिलेल्या प्रांतातील जसे यूपी बिहार बॉम्बे मध्य प्रांत येथील याच पाक मतदात्याना भारतात ठेवून मताधिकार दिला कारण चिचा ला या 4-40 वाल्या 4 कोटींच्या एकगठ्ठा मतांची ताकद लक्षात आली होती. मग या 4-40 वाल्यानिही 1952,57 62 67 72 , 80 85 मध्ये अगदी ठरवून आपले दरवेळचे 85 ते 95 % मधील मतदान सर्व च्या सर्व खांगरेज लाच मिळू लागले अगदी 1990नंतरच्या आघाडी काळातही झालेल्या आजतागायत 4-40 वाल्यांनी समोर दोन निधर्मी पर्याय असताना, त्यात भाजप सेनाभाजप युती किंवा इतर एनडीए उमेदवार यांना जो निधर्मी उमेदवार पाडू शकेल अशालाच ते अगदी 100% मतदान करत आले आहेत6😢6
🤣 hahahapopat zala re zale modi pm kadak nirnay ghetil mag bola ...
@Anchor आरती मोरे आपण फार सुंदर ग्रामीण बोलता
Correct and appropriate evaluation of subject
बोल भिडू तुमचे सर्व विश्लेषण खुप छान असते. खुप अभ्यास करून सादर केलेले असतात. मी तुम्हाला खुप आधी पासून follow करतो.. Best of luck of your work keep doing it.
Your prediction was True.
Aarti more interview anchor voice खुप चांगला आणि प्रभावी असल्यामुळे मी पूर्ण interview पाहिला
आणि जेव्हा ते interview anchor असतात तेव्हाच interview पाहिला आवडतो.
अतिशय मुद्देसुद विश्लेषण. धन्यवाद 🙏
हा आणि पत्रकार !
हा तर अजेंडावर काम करणारा पगारी कामगार आहे.
अगदी साधक बाधक विश्वासक चर्चा/ मुलाकात खूप आवडली
छान विश्लेषण करून सांगितले सरांनी
अभिमानाने सांगू इच्छितो " बोल भिडू "....सत्य, पारदर्शक व वास्तव पत्रकारितेचे उत्तम उदाहरण व इतरांना आदर्शवत असेच म्हणावे लागेल.
Superb analysis of politics
आत्ता BJP ची गेम झाली आहे विधान सभेला शिंदे आणि अजित पवारांची होणारं.
😂
🔥 जलवा है हमारा 🔥
Power 💪of *CONGRESS* ⚡
2014 SEATS 44
2019 SEATES 55
2024 SEATS 99
------------------------------
*TOTAL= 198*
? 2029 + 42
-------------------------------
TOTAL 240
*2024 BJP 240*
*================*
💪 *POWER OF BHARAT* 🇮🇳
*============================*
सब देखते रह गये 👉🦗🇩🇪🐕🦺🦮🐕🐗🐊🐈⬛🐈🐓
*भारत का जलवा सबसे न्यारा और
प्यारा*
Sagle hindu, dalit marathi landya supporter zale
@@jaydeepghodake9979 Jansangh ( Mother and Father of BJP)
1952- 01 jaga
1957- 00 seats
............
1980 BJP 00 seats
1985-02 seat...
Pudhcha Itihaas tu sodh Pakode vikta vikta....😂😂😂😂
@@onkarpuri7185
*खरं बोलला भाऊ तु,*
*कोणी रावाचा रंक झाला तर ,*
*कोणी रंकाचा राव झाला .*
*आपापल्या कर्माची फळ दुसरं काय* ❓
-(एके काळी बीजेपी लहान बाळ होतं आता कांग्रेस 145 वर्षाची म्हातारी झालीय मरू नाही याची काळजी घ्यावी पण कामाला जुंपून नये)-
छान मुलाखत आणि विश्लेषण, आरती मोरे प्रतिभा संपन्न उभारती मुलाखतदार
आता फक्त काम दाखवावा लागेल भाजप नी काम नाही केलं तरी चालेल पण सर्व सरकारी ऑनलाईन करून टाकावं... In short भ्रष्टाचार संपवावा....
आता आमची असली शिवसेना नकली शिवसेना असलं करत बसु नका दिलीय सत्ता नीट वागा भाजप वाले काम करा लोकांचे..
भाजप लोकांचे कामच करत आलीय... शिवसेनेने काही काम नाही केले, एकनाथ शिंदे च्या रूपाने पहिला काम करणारा नेता शिवसेनेला लाभला आहे...😂
अजिबात नाही. नरेंद्र मोदी म्हणजे प्रखर तेज आहे. सूर्याला ग्रहण लागतं. म्हणजे सूर्याची प्रखरता कमी होत नाही
😂😂😂
Good joke...ata khare modi baher nightil...he BJP sarkar Nasun .....NDA sarkar ahe.
नितीश चंदू चे 25 खासदार फोडून झालेत काही प्रॉब्लेम नाही .. 25 फोडायला काय वेळ लागतो
@@nitinphutane1421 मला सांगा असा एखादा नेता ज्याची ल लोकप्रियता मोदीजींपेक्षा जास्त आहे. आणि प्रॉपर्टी मोदीजींपेक्षा कमी आहे. लाजा तर वाटू द्या. स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाही याला म्हणतात मराठी माणूस. उगाच विरोधाला विरोध करायचा आणि पाय खेचण्यात धन्यता मानायची
हो बरोबर आहे 70 वर्ष काय केले हे पण सागा मोदी जी चे काम पण पहा
प्रत्येक गोष्टीत जर मोदिनी लक्ष घालायचे ठरवले तर 24 तास पुरणार नाहित.काहीही सांगून करमणूक करु नका.
छान विश्लेषण
Gr8 Analysis & points presented
Nice analysis
Sir very excellent After S M Joshi...you ranked Weldone
आरती तुझे राजकीय विश्लेषण चांगले आहे कारण तुला राजकारणात रस आहे अस दिसतय😊
तुमच्या गोष्टी ला मी सहमत आहे पन अटल बिहारी वाचपेई पन बोलले होते कक एक दिवस कांग्रेस इतकी खाली जेल की वर येता येता नाकी नऊ येतील..... हि जनता आहे आम्ही ह्या वेळी इंडिया ला निवडल् आज जर हे पन इंडि वाले असेच बीजेपी सारखे वागले तर आम्हाला तीसरा पर्याय निवडावा लागल...🙏🏻🙏🏻
@26.40
लाख बोलले सर!👍🙏
Thanks Sir
Improve your audio or mic systems... pls
26 मराठा खासदार महाराष्ट्रातून निवडून आले आहेत त्यापैकी किती मराठा आरक्षणाला पाठिंबा देतील (पवार उध्दव ठाकरे राहुल गांधी तुमच्या आरक्षणाला पाठिंबा देतील का )
काय राव असले प्रश्न विचारून तुम्ही तरकात्मक गोष्टी बोलताय 🤣
सरांनी एकदम बरोबर विश्लेषण केलं होत
शहरी व पोटभरलेले लोकं,व नोकरदार सोडले तर ग्रामीण , दलित,व अल्पसंख्यक यांची स्थिति याचा विचार कधी करणार?
पुढे,याचा उद्रेक होईल,मग हाताबाहेर जाईल।
नेत्तृत्व ओबीसी चे संपविले,व पक्ष फोडले ,हे राजकीय व शेतमालाचे भाव से आर्थिक,व संविधान हे सामाजिक कारण पराभवाचे।शहरी/ ग्रामिण हे पण दिसते
Genius ❤
यालाच नॅरेटीव्ह सेट करणे म्हणतात.सविधानाचे खोटे नॅरेटीव्ह नसते तर आज ही बैठक बसली नसती.
Beautiful discussion sir
भाजप चे सगळेच नेते एक प्रकारच्या मस्ती मध्ये होते हे जाणवत नाही का तुम्हाला
रोहित सर..... ग्रेट भिडू
ही आयडिया छान आहे, जे इथे आधी काहीही बोलून गेलेत त्यांनाच परत बोलवा आणि आता परत एकदा 'दुध का दुध आणि पाणी का पाणी' होऊ द्या.
प्रशांत भूषण ला बोलावलं पाहिजे😂😂
एकदम खरं....कोएलेशन सरकार मध्येच जनतेचं भलं होतं.....सर्वसमावेशक निर्णय होत असल्याने गठबंधन सरकारच जादा फायदा जनतेला देतं हे खरं आहे....
Outstanding study analysis ❤
सूर्यावर थुंकून स्वतःच थोबाड खराब करणारे अजून एक विश्लेषक
Ata parent alelale UA-cam varil sarvat chan explanation
हिंदूंना त्यांची चूक समजली आहे, पुढच्या वेळेस दलित मुस्लिम वोट बँकेला हरवणार, एक गठ्ठा मतदान करणार।
माननीय मोदींचं सर्वतोपरी यशस्वी ठरलेलं नेतृत्व हे या देशाचं एकमेव सौभाग्य आहे...
या माणसाचा बोलका धनी देवेंद्र फडणवीस आहे
या मुलाखतीतील चे महत्वाचे पॉईंट रीलस बनवा जबरदस्त आहे
खात्रीशीर रित्या एखादं निस्वार्थी आणि यशस्वी नेतृत्वं जर एक हाती निर्णय घेण्याचे ठरवत असेल, नेत्यांचं सोडा, परंतु जनतेचा जर त्यांच्यावर ठाम विश्वास असेल तर कुणाला का हरकत असावी ??? देशात विकास निश्चित होणार आहे, जो करण्याची योग्यता किंवा इच्छाशक्ती कोणत्याही सरकारात नव्हती...
Deep analysis and prediction
पुढील विधान सभेच्या निवडणुकी नंतर , कॉंग्रेस चे नाना पटोळे मुख्यमंत्री होणार
काळ्या दगडा वरची रेघ !
लिख के ले लो ! 🚩🙏
एक मराठा कोटी मराठा !🚩🙏
the real joke is that after Maharashtra dumped Kangana BJP is Married to her now 🤣🤣🤣
छान विश्लेषण...
Charcha ekdam Chan vataliaapali sarv mate patali
बिजेपी चा कार्यक्रम महाराष्ट्राने केला हे बीजेपी ला एक वर्ष आधीच कळालं होतं म्हणून मराठा अंदोलना वर केंद्रा च्या सांगण्यावरून लाठीचार्ज झाला त्याचे हे परीणाम आहेत पिक्चर आता सुरू झाला आहे पुढं लयं मज्जा आहे
काहीही संबंध नाही 😂😂😂
काहीही संबंध नाही 😂😂😂
जो obc बात करेगा ओ देश का राज करेगा संविधानिक पदावर असणारे अनाजी पंताची घोषणेचे परिणाम
Pirated comments vachaniya pekshiya video bghniya chi aanand ghya
good analysis.... coloration erra... good
UP मध्ये BJP साठी मतदानाच्या टक्का वाढला की घटला हे महत्वाचे आहे....
10 10 वर्षातील पाहिलेलं निष्पक्ष पत्रकार, जबरदस्त अभ्यास
compliment dili anchorla, ti khup sundar aahe, aavaj khup god aahe ani aavajat ek thaska aahe, shivay khup hushar aahe............smart aahe..........
Bol bhidu channel ala ahe ata ata modi kadi passun rajkaranat ahet kiti tre Chad uttar bagtila ahet tyani ....ugach kunala pn bolun analysis karat jau naka ....