उद्या पावसाचा वाढदिवस आहे 26 जुलै
पंचगंगा नदीचं उगमस्थान असलेलं पाडळी बु गाव या गावाला पण पुराचा फटका बसतो तिथं पण घरा घरात पाणी येत पण याची कधी बातमी दाखवत नाहीत
जिल्हाधीकारी काय झोपलेत काय झोपलेत काय बघा.....सुट्टी द्यायला पाहिजे शाळांना....मुलांचे खूप हल चाललेत.
सोलापूर जिल्ह्याचा मंगळवेढा तालुक्यातील 40 गावाला दुष्काळ आहे मंगळवेढा तालुका इकडे पाणी येण्यासाठी सरकारने सुविधा करावी महांजे कोल्हापूर ल पुर येणार नाही पाणी खाली सोडून द्यावे