It's a matter of strategy.. aani jya samajatun to neta yeto, tya samajasathi , utthan karnyasathi praytnshil n raho mhanun ya vishkanya manusmruti nusar sodlya jatat.. pakya, ramya che hi asech aahe...
कणाहीन नेत्यांचा कसला सांगता इतिहास.आणि एक बारामती मधे बसलेत. कपया असल्या नेत्यांचा इतिहास सांगु नका.भगतसिंह, राजगुरू, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, कान्हेरे,सावरकर, सयाजीराव गायकवाड, तानाजी मालुसरे, लक्ष्मणराव किर्लोस्कर, गीत प्रेसचे जयदयाल गोयंदका अशी मोठी यादी देता येईल यांचा इतिहास समोर आणा.खरी देशसेवा होईल.
त्यावेळी आंतरजातीय विवाह करणे आणि समाजात वावरणे , ही गोष्ट खरंच आभिमानाची आहे , धन्य त्या सौ . शिंदे व शिंदे सो . , आपणास उदंड आयुष्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
I am really ashamed to read all comments on love marriage of Shri Sushilkumar Shinde and Ms. Vaidya. I belong to Brahmin community who has lead Hindu religion for thousands of years. It is true that between 16th to 19th century , downtrodden Hindus were oppressed but to compensate the blunders Brahmins only came forward to eliminate the gap between so called upper class and lower class of Hindus. Need I mention Sant Ekanath, Sant Dnyaneshwar, Lokamanya Tilak, Maharshee dhondo Keshav Karve, Swatantryaveer Sawarkar and so on? I belong to RSS family who never had any castism. In my family and reatives, many girls have married non Brahmins and had never taken their financial condition. Now times have changed and we do not follow old customs. Not only my family but entire Brahmin community is practical and we do not oppose intercast marriages only on the conditios that other party should be well educated, well cultured and should match way of thinking and life style.I think this answer to those blind and prejudised critics.
@@KMS_BISMARK उज्वला वैद्य या ब्राम्हण नाहीत त्या कायस्थ आहेत दादरला राहायच्या त्यांची भाची शमा प्रधान आणि मी बालमोहन शाळेत एका वर्गात होतो आम्ही शमा च्या आजोळी दादरला अनेकदा गेलोय उगीच नीट माहिती नसताना माणसाने बोलू नये .सीकेपी आहेत ते वैद्य .
Sorry, तुमची माहिती चुकीची आहे. माझ्या माहिती प्रमाणे त्या kayastha (ckp) aahet. ज्या veli lagna झाले (1970) ते पोलिस खात्यात होते. त्यांची राजकीय कारकीर्द 1978 मध्ये सुरू झाली त्यामुळे पैशाचा sambandch nahi. उलट तुम्ही विचार करा त्या माऊलीला किती तडजोडी कराव्या लागल्या असतील. ब्राह्मण नेहमीच पुरोगामी विचारांचे आहेत म्हणुन ते क्रांतिकारी विचार ठेवतात. कित्येक देशभक्त याची साक्ष आहेत.
@@shaileshjoshi3383 चुकीचे बोलतोय ब्राम्हण पुरोगामी विचारांचे असते.तर संविधानाच्या विरोधात शपथ घेतात.संविधान हटवण्यासाठी,पुरोगामी असते तर काँग्रेसला सहकार्य केले असते तर त्यांनी भाजप सेनेला जास्त सहकार्य केले म्हणजे स्वतःच्या जातीला महत्त्व देतात वइतरांना शुद्र समजतात आणि शुद्र समजणारे कधीही पुरोगामी होऊ शकत नाहीत.हे फक्त स्वार्थ बघतात त्यासाठी ते पैसा म्हणजे पैशासाठी कोणत्याही जातीत लग्न करतात.गरीबांशी मागास जातीत लग्न का करत नाहीत.पैसा नाव प्रतिष्ठा हे ज्याच्याकडे आहे त्याच्याशीच नातेसंबंध जोडतात त्यावेळी त्यांना शुद्र पण चालतात.असे हजारो उदाहरणे आहेत .
@@sachinsawant7582 मला असे वाटते तुम्ही पूर्वग्रह ठेवून बोलत आहात. मान्य ब्राह्मणानी मोठे गुन्हे केलेत, परंतु एक वर्ग असाही आहे की ज्यांनी क्रांतिकारी विचार समाजात मांडला त्याची देखील अनेक उदाहरणे आहेत. तसेच ही फक्त या देशातील समस्या नाही आहे तर जगभरातील आहे. अमेरिकेत देखील काळे आणि गोरे असे बरेच भेदभाव होते. संपूर्ण समाज मिळून ह्याच्याशी ladhyala हवे. ही प्रगल्भता आपल्याला दाखवायला हवी. विष उगाळून पूर्वीचे बदलणार आहे का ज्याला आजची कुणाचीही पिढी जबाबदार नाही.
छोट्या जातीचे लोक कितिही मोठे झाले तरी ते संकुचित विचाराचे असतात...आज कोणत्याही महाराष्ट्रीयन नेत्याने काम केले नसेल तेव्हढे काम नितिन गडकरीनी देशात केले...i m proud of being Brahman...jay parashuram...अश्या घरातून पळून गेलेल्या मुलिंचा जाहीर निषेध...
बाळा जरा तुमच्या मुलींना सांभाळ रे राजा सगळे बौद्ध तुमचे जावई का रे बाबा उदाहरणे बघ मुस्लिम बरोबर पण तुमच्याच मुली तुझ्या जय परशुरामाने चुकीच्या लोकांना कापले ना रे किती नाके कापली रे तुमची अरेरे अरेरे वाईट वाटतंय फार रे बाबा
प्रकाश आंबेडकर बाबासाहेब नरेंद्र जाधव रामदास आठवले आनंद शिंदे जितेंद्र आव्हाड आमिर खान शाहरुख खान मन्सूर पतौडी शाहनवाज खान सगळ्यांच्या बायका ब्राम्हण ही काही उदाहरणे आहेत आणि मी स्वतः ब्राम्हण आहे कितीतरी आहेत बुद्ध लोक तर जावई बोलतात स्वतःला ब्राम्हणांचे
@@er.lalitbhalerao788 प्रकाश आंबेडकर बाबासाहेब नरेंद्र जाधव रामदास आठवले आनंद शिंदे जितेंद्र आव्हाड आमिर खान शाहरुख खान मन्सूर पतौडी शाहनवाज खान सगळ्यांच्या बायका ब्राम्हण ही काही उदाहरणे आहेत आणि मी स्वतः ब्राम्हण आहे कितीतरी आहेत बुद्ध लोक तर जावई बोलतात स्वतःला ब्राम्हणांचे
तू का जळतोय लोकांवर तुझ्यावर कारवाई करायला पाहिजे.तू खालच्या जातीत जन्माला आला असता तर तुला असे तिरस्काराने बोलावले असते तर तू काय देव आहेस काय?पुढील जन्म तुझा कोणत्या जातीत होणार आहे तुला माहित आहे का?तू दवाखान्यात कोणत्या जातीचे r रक्त घेतोस सांग जरा
At the same time, as a Nationalist Hindu, I can not forget that that Shri Sushilkumar Shinde as a Home minister of India had declared Hindus as terrorist without any evidence
हिंदूना दहशदवादी हिंदू धर्मातील जनतेला कधीच म्हणाले नाही, शिंदे साहेबानी आशा संघटनांना म्हणाले जे धर्माच्या नावावर दहशतवाद करतात, मंग ते RSS असो की MIM अशा संघटनेचा विरोध त्यांनी केला होता आणि शिंदे साहेबांचा नारा सर्व धर्म समभाव असा आहे फॅक्त कोणत्याही ऐका धर्मा बद्दल ते नाही बोलत. 🇮🇳 जयहिंद, जय सर्व धर्म समभाव 🇮🇳 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Salutationthis great socialworkerand model for all by director of shoot mill tuljapur distOsmanabadsnf representativelaw college Osmanabad and best wishes
पेशवा व ब्राहमण चा लाडका जावई डॉ भीमराव आंबेडकर जा समाज ने दलित वरती अत्याचार केले थिते झुकायची काय गरज होती डॉ आंबेडकर ना म मुस्लिम महिला पण बरोबर लग्न कराय पाहिजे होते
सर आंतरजातीय विवाह ही एक वेगळी गोष्ट . अशी कहानी प्रत्येकाचीच असते पण ती जगासमोर येत नाही . यात एवढे विशेष नाही . त्यांनी देशासाठी काय त्याग केला हे पण सांगा . त्यांनी हिंदू असून हिंदूंना आतंकवादी ठरवले त्यामुळे त्यांनी जे केले त्या विषयी काही ऐकण्याची हिंदूंची इच्च्छा नाही . असल्यांचे कौतुक हिंदूंना न सांगता ज्या धर्माचा पुळका आहे त्यांना सांगा . त्यांच्या विषयी मला देखिल आदर होता पण या एका गोष्टीमुळे तो माणूस सर्व हिंदूसमोर झिरो झाला आहे .
साहेब तुम्ही जेसांगताय त्या मध्ये आणि सोलापूर मध्ये चर्चा वेगळीच आहे. तुमच वय आणि स्थानिक चर्चा या मधे आंतर दिसते. साकरपुडा झाला होता की लग्न यात फरक नाही.ते आर्ध्य लग्न आहे (यात खोदायची गरज नाही .आणि तुमच्या व्हीडोयोची या विषयावर या समयी आवशकता नाही. )
आणि बहिन भाऊ है जर फक्त पुरूष आणि बाई बघितले तर नात राहणार नाही तुमच्या समाज मध्ये पुरूष व महिला ही जर एकच जात आहे तर बहिन भाऊ चे लग्न होते का तुमच्या समाज मध्ये
छान दोन जीवांची आणि एक विचारांची दोन मने जुळली की आकाश पाताळ ही त्यापुढे कमी वाटते, यालाच खरा मनुष्य धर्म आणि विश्व शांतीसुख सम्रद्धी व, आनंद म्हणतात, बाकी धर्म जाती पाती, रवी परंपरा देवधर्म ग्रंथ पोतीपुरानं सारंसारं लबाड ढोंगी थोतांड स्वार्थी आणि मतलबी आहे
हे राजकीय नेते पुढारी स्वताःला एकसे एक उपमा देऊन वावरतात आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचीच वाहवा करत असतात. पण आम्ही सामान्य जनतेच्या मनात अजिबात स्थान नसत.
मोठ्या पदावर असलेले दलित आपल्या समाजातील मुलीशी कधीच लग्न करत नाही प्रकाश आंबेडकर रामदास आठवले, केशव मेश्राम गजेंद्र अहिरे आदर्श शिंदे या सर्वांनी ब्राह्मण मुलींशी विवाह केला केवळ आपल्या मुलांवर ब्राह्मणी संस्कार व्हावा म्हणून
सर्वच मागासवर्गीय पुढाऱ्यांना ब्राह्मणांच्या मुलीवर प्रेम कसं होत, ढोर,महार, मांग, पारधी,वडार, कोलटि,लमाण, व इतर सर्व जातींचा यांना विसर कसा पडतो
जातीवादी किडा डोक्यातून काढा .टी brahman nahi ckp ahet
तुमचे घाण विचार दिसतात.घटना वाचली नाही का?तुम्ही पुढील जन्मी खालच्या जातीतील जन्माला आला तर तुमचा असा तिरस्कार केला,तुम्हाला वाळीत टाकले तर चालेल का?
It's a matter of strategy.. aani jya samajatun to neta yeto, tya samajasathi , utthan karnyasathi praytnshil n raho mhanun ya vishkanya manusmruti nusar sodlya jatat.. pakya, ramya che hi asech aahe...
हाच आहे जातीभेद.अजून भारत देश मद्धे सुधारणा झाली नाही
कणाहीन नेत्यांचा कसला सांगता इतिहास.आणि एक बारामती मधे बसलेत. कपया असल्या नेत्यांचा इतिहास सांगु नका.भगतसिंह, राजगुरू, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, कान्हेरे,सावरकर, सयाजीराव गायकवाड, तानाजी मालुसरे, लक्ष्मणराव किर्लोस्कर, गीत प्रेसचे जयदयाल गोयंदका अशी मोठी यादी देता येईल यांचा इतिहास समोर आणा.खरी देशसेवा होईल.
हरामखोरांना ग्लोरीफाय करून काय मिळणार
अरे भाऊ श्रीमंताने केल तर प्रेम आणि गरीबाने केल तर लफड असत
मुर्खा आधी ते गरीबच होते.तू का जळतोय त्यांना
त्यांनी गरीब दलीत मुलीशी का नाही लग्न केलं हे पण विचार करण्यासरखा नाही का. असं केलं असता तर एका गरीब मुलीचं भलं झालं असतं.
पैसा 💸 सुशीलकुमार शिंदे यांनी गरीब दलित मुलीशी लग्न का केले नाही दलित समाजातील श्रीमंत लोक गरीब दलितांकडे तुच्छतेने बघतात 🙏
हिंदूं आतंकवादी म्हणणाऱ्याच काय कौतुक करायचं
किती लोकांच्या मुडक्या पाय दिला हे पण सांगितलं पाहिजे नुसती एक बाजू मांडून चालत नाही
मुख्यमंत्री असताना चूकिचे निर्णय घेतल्पाने किती लोकांचे घर उध्दव स्त केले मी तर अजून शिव्या देते माझा मुलगा नौकरीवरुन घरी आहे
हेंच कसं हाय रात्र भर केलं आणी आत नाही गेलं
मझे बरेच नातेवाईक नोकरीला लागले शिंदे साहेबांच्या धाडसी निर्णयाने, तुमचा मुलगा कोणत्या निर्णयाने घरी बसला?🤔
Ghotala kela hota ka tumchya mulane
त्यावेळी आंतरजातीय विवाह करणे आणि समाजात वावरणे , ही गोष्ट खरंच आभिमानाची आहे , धन्य त्या सौ . शिंदे व शिंदे सो . , आपणास उदंड आयुष्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Economic development and cultural progress
भाऊ लई तिर मारला मोठा समाजातील घटकांसाठी काय केल ते सांगा
I am really ashamed to read all comments on love marriage of Shri Sushilkumar Shinde and Ms. Vaidya. I belong to Brahmin community who has lead Hindu religion for thousands of years. It is true that between 16th to 19th century , downtrodden Hindus were oppressed but to compensate the blunders Brahmins only came forward to eliminate the gap between so called upper class and lower class of Hindus. Need I mention Sant Ekanath, Sant Dnyaneshwar, Lokamanya Tilak, Maharshee dhondo Keshav Karve, Swatantryaveer Sawarkar and so on? I belong to RSS family who never had any castism. In my family and reatives, many girls have married non Brahmins and had never taken their financial condition. Now times have changed and we do not follow old customs. Not only my family but entire Brahmin community is practical and we do not oppose intercast marriages only on the conditios that other party should be well educated, well cultured and should match way of thinking and life style.I think this answer to those blind and prejudised critics.
Let them bark. They are jealous of Brahmins
Ujwala vaidya is not bramhin she is kaystha belongs to kshtriy varna
@@KMS_BISMARK उज्वला वैद्य या ब्राम्हण नाहीत त्या कायस्थ आहेत दादरला राहायच्या त्यांची भाची शमा प्रधान आणि मी बालमोहन शाळेत एका वर्गात होतो आम्ही शमा च्या आजोळी दादरला अनेकदा गेलोय उगीच नीट माहिती नसताना माणसाने बोलू नये .सीकेपी आहेत ते वैद्य .
@@KMS_BISMARK vaidya saglya jatit aahet sonar bhandari pach kalshi bramhan ckp
@@KMS_BISMARK ek aadnav anek jatit aste aathavle pan bramhan astat 🤣
वैद्य म्हणजे ब्राम्हण आणि ब्राम्हण समाजाशी कोणाशीही लग्न होऊ शकते.फक्त तो वर श्रीमंत असावा,बस लग्न होणारच काहीही उच्च व निच नाही मानत.फक्त पैसा पाहिजे
बरोबर
Ho
Sorry, तुमची माहिती चुकीची आहे. माझ्या माहिती प्रमाणे त्या kayastha (ckp) aahet. ज्या veli lagna झाले (1970) ते पोलिस खात्यात होते. त्यांची राजकीय कारकीर्द 1978 मध्ये सुरू झाली त्यामुळे पैशाचा sambandch nahi. उलट तुम्ही विचार करा त्या माऊलीला किती तडजोडी कराव्या लागल्या असतील. ब्राह्मण नेहमीच पुरोगामी विचारांचे आहेत म्हणुन ते क्रांतिकारी विचार ठेवतात. कित्येक देशभक्त याची साक्ष आहेत.
@@shaileshjoshi3383 चुकीचे बोलतोय ब्राम्हण पुरोगामी विचारांचे असते.तर संविधानाच्या विरोधात शपथ घेतात.संविधान हटवण्यासाठी,पुरोगामी असते तर काँग्रेसला सहकार्य केले असते तर त्यांनी भाजप सेनेला जास्त सहकार्य केले म्हणजे स्वतःच्या जातीला महत्त्व देतात वइतरांना शुद्र समजतात आणि शुद्र समजणारे कधीही पुरोगामी होऊ शकत नाहीत.हे फक्त स्वार्थ बघतात त्यासाठी ते पैसा म्हणजे पैशासाठी कोणत्याही जातीत लग्न करतात.गरीबांशी मागास जातीत लग्न का करत नाहीत.पैसा नाव प्रतिष्ठा हे ज्याच्याकडे आहे त्याच्याशीच नातेसंबंध जोडतात त्यावेळी त्यांना शुद्र पण चालतात.असे हजारो उदाहरणे आहेत .
@@sachinsawant7582 मला असे वाटते तुम्ही पूर्वग्रह ठेवून बोलत आहात. मान्य ब्राह्मणानी मोठे गुन्हे केलेत, परंतु एक वर्ग असाही आहे की ज्यांनी क्रांतिकारी विचार समाजात मांडला त्याची देखील अनेक उदाहरणे आहेत. तसेच ही फक्त या देशातील समस्या नाही आहे तर जगभरातील आहे. अमेरिकेत देखील काळे आणि गोरे असे बरेच भेदभाव होते. संपूर्ण समाज मिळून ह्याच्याशी ladhyala हवे. ही प्रगल्भता आपल्याला दाखवायला हवी. विष उगाळून पूर्वीचे बदलणार आहे का ज्याला आजची कुणाचीही पिढी जबाबदार नाही.
Nice
छोट्या जातीचे लोक कितिही मोठे झाले तरी ते संकुचित विचाराचे असतात...आज कोणत्याही महाराष्ट्रीयन नेत्याने काम केले नसेल तेव्हढे काम नितिन गडकरीनी देशात केले...i m proud of being Brahman...jay parashuram...अश्या घरातून पळून गेलेल्या मुलिंचा जाहीर निषेध...
बाळा जरा तुमच्या मुलींना सांभाळ रे राजा सगळे बौद्ध तुमचे जावई का रे बाबा उदाहरणे बघ मुस्लिम बरोबर पण तुमच्याच मुली तुझ्या जय परशुरामाने चुकीच्या लोकांना कापले ना रे किती नाके कापली रे तुमची अरेरे अरेरे वाईट वाटतंय फार रे बाबा
A Mu ....चुक सगळ्याच मुली intercast marrage करत आहेत,मुस्लिम,बुद्ध मुली,मराठा मुली सगळ्याच करतात खुप उदाहरण आहे...
@@er.lalitbhalerao788 jast bramhan
प्रकाश आंबेडकर बाबासाहेब नरेंद्र जाधव रामदास आठवले आनंद शिंदे जितेंद्र आव्हाड आमिर खान शाहरुख खान मन्सूर पतौडी शाहनवाज खान सगळ्यांच्या बायका ब्राम्हण ही काही उदाहरणे आहेत आणि मी स्वतः ब्राम्हण आहे कितीतरी आहेत बुद्ध लोक तर जावई बोलतात स्वतःला ब्राम्हणांचे
@@er.lalitbhalerao788 प्रकाश आंबेडकर बाबासाहेब नरेंद्र जाधव रामदास आठवले आनंद शिंदे जितेंद्र आव्हाड आमिर खान शाहरुख खान मन्सूर पतौडी शाहनवाज खान सगळ्यांच्या बायका ब्राम्हण ही काही उदाहरणे आहेत आणि मी स्वतः ब्राम्हण आहे कितीतरी आहेत बुद्ध लोक तर जावई बोलतात स्वतःला ब्राम्हणांचे
Really
Thank s 🙏🙏🙏
महाराची,मांगाची ,ढोराची लेक नाय सापडली,प्रेम करायला,,,,,उच्चवर्गीय नी गोरीपान
खरं आहे
तू का जळतोय लोकांवर तुझ्यावर कारवाई करायला पाहिजे.तू खालच्या जातीत जन्माला आला असता तर तुला असे तिरस्काराने बोलावले असते तर तू काय देव आहेस काय?पुढील जन्म तुझा कोणत्या जातीत होणार आहे तुला माहित आहे का?तू दवाखान्यात कोणत्या जातीचे r
रक्त घेतोस सांग जरा
Khup Sundet
Khup Sundet
लग्न करून सुध्दा यांचे बाहेरचे धंदे बंद झालेच नव्हते. सुनहरी यांदेवाली प्रमिला दातार आणि बरेच काही.
Nice information
माहिती प्रेरणादायी आहे.
जातीचा फायदा उठवला पण समाजासाठी काही केलं नाही.
💯☑️☑️☑️☑️👌👌
जेव्हा नेता मोठा होतो तेव्हा तो एका जातीचा राहत नाही
At the same time, as a Nationalist Hindu, I can not forget that that Shri Sushilkumar Shinde as a Home minister of India had declared Hindus as terrorist without any evidence
हिंदूना दहशदवादी हिंदू धर्मातील जनतेला कधीच म्हणाले नाही, शिंदे साहेबानी आशा संघटनांना म्हणाले जे धर्माच्या नावावर दहशतवाद करतात, मंग ते RSS असो की MIM अशा संघटनेचा विरोध त्यांनी केला होता
आणि शिंदे साहेबांचा नारा सर्व धर्म समभाव असा आहे फॅक्त कोणत्याही ऐका धर्मा बद्दल ते नाही बोलत.
🇮🇳 जयहिंद, जय सर्व धर्म समभाव 🇮🇳
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
As
पैशावर प्रेम केलं असाव. राजकारणी मोठा माणूस असून सामान्य जनतेसाठी काहीच केले नाही.
राजकारणात येऊन फार दिवे लावले याने,
कधी तरी याने पूरग्रस्तांना किंवा इतरांना निस्वार्थी पणे मदत केली का?
छान
सुशील कुमार शिंदे म्हणजे कांग्रेसचा दलीत समाजातील बूजगावनं...बिनकामाचा नेता
रामनाथ कोविंद सारख
Khup Sunder
Salutationthis great socialworkerand model for all by director of shoot mill tuljapur distOsmanabadsnf representativelaw college Osmanabad and best wishes
पेशवा व ब्राहमण चा लाडका जावई डॉ भीमराव आंबेडकर जा समाज ने दलित वरती अत्याचार केले थिते झुकायची काय गरज होती डॉ आंबेडकर ना म मुस्लिम महिला पण बरोबर लग्न कराय पाहिजे होते
ईदरा गांधी हिच्या रामू होता सुशिल
Very. Nice.
Great 🙏
good information about shinde.
सर आंतरजातीय विवाह ही एक वेगळी गोष्ट . अशी कहानी प्रत्येकाचीच असते पण ती जगासमोर येत नाही . यात एवढे विशेष नाही . त्यांनी देशासाठी काय त्याग केला हे पण सांगा . त्यांनी हिंदू असून हिंदूंना आतंकवादी ठरवले त्यामुळे त्यांनी जे केले त्या विषयी काही ऐकण्याची हिंदूंची इच्च्छा नाही . असल्यांचे कौतुक हिंदूंना न सांगता ज्या धर्माचा पुळका आहे त्यांना सांगा . त्यांच्या विषयी मला देखिल आदर होता पण या एका गोष्टीमुळे तो माणूस सर्व हिंदूसमोर झिरो झाला आहे .
Savita pansare. Hindu asude kivva Muslim aattankavadi ha aattankavadi asto
बरोबर
Atishay dhadshi,& sayami uchh vicharshrani tyamule khare tarle he sarv kahi ❤
तुम्ही त्याचे गुणगान गाऊ नका, मी स्वतः सोलापूरचा आहे, त्याने पडद्या मागून काय काय केले ते पण सांगा
उच्च वर्णीय प्रेम घर संसार यांना महत्त्व देतात त्यांचा तो पिंड असतो. ❤
खूपच छान
भारी निर्णय
उत्कृष्ट ...
अरे शहाण्या अंतरजात म्हणून सांगतोय पण त्यांची जातच त सांगितली नाही
साहेब तुम्ही जेसांगताय त्या मध्ये आणि सोलापूर मध्ये चर्चा वेगळीच आहे. तुमच वय आणि स्थानिक चर्चा या मधे आंतर दिसते. साकरपुडा झाला होता की लग्न यात फरक नाही.ते आर्ध्य लग्न आहे (यात खोदायची गरज नाही .आणि तुमच्या व्हीडोयोची या विषयावर या समयी आवशकता नाही. )
काही गरीब लोकांचे असे व्हिडिओ टाकत जा.मोठ्याच नका सांगत जाऊ.
या माणसाने मोठे होण्यासाठी मागासवर्गीय समाजाचा फायदा घेतला मागासवर्गीय समाज यासाठी याचा काही उपयोग फायदा नाही
शिंदे साहेबांचं लग्न झाले तेव्हां ते श्रीमंत नव्हते.म्हणून त्यांच्या पत्नीचे कौतुक केले पाहिजे.
एकदा प्रेमात पडल्यावर नितांत प्रेम असणारे प्रियकर-प्रेयसी धर्म, जात, वय, पैसा यापैकी कशाचाही विचार करत नाहीत. अमर प्रेम!
Good
खूप खूप शुभेच्छा
फकत दोनच जाती आहेत हया दुनीयेत एक पूरुष जात आनी बाई जात बाकि काही लोकानी अनधश्रधा लोकानमधे पसरुन पैसे कमवाचा धनधा केला आहे
आणि बहिन भाऊ है जर फक्त पुरूष आणि बाई बघितले तर नात राहणार नाही तुमच्या समाज मध्ये पुरूष व महिला ही जर एकच जात आहे तर बहिन भाऊ चे लग्न होते का तुमच्या समाज मध्ये
मुलगी लग्न करणार आहे की तशीच राहणार आहे..... ब्राम्हण शोधत असावी..... दलीत व्यक्ती बरोबर करून दाखवू दे....धान्य होईल
Rahul gandi sathi marte ti
Kissaa faarach Sundarr chaann aahe Aadarsh ghenyaa saarakhaa aahe Dhanyawad !!!!
फार चं छान . असे .विवाह झाले पाहिजे साहेबांचा आर्दश घेतला पाहिजे
त्याने गरीब दलीत मुलीशी का नाही लग्न केले अणि आपल्या समाजाचं भले केले.
Kay story rangavto bhava,majhya Maharashtra madhil shetkari, kashtakari St karmachari yanchya kashtachi ek story sanga...hi vinanti ahe aplyala...
मस्त
जाती हे मानसानी केले आपापलया फायदया साठी मी जतीपाती काय मानत नाहि आनी जे कोन भेदभाव करतात तीच मानसे समाजाला कलंक आहेत हे विसरु नका
Thanks, real man
Devendra Pednekar ...tumhi lagn kelay ka?
Mg aarakshan bandh kara ki
जाती प्राणी जनावर फूले यांच्या त पन आहेत
@@rickyrocks3277 सगळी भारतातील जमीन संपत्ती एकदा समान वाटून टाका
अनि नंतर आरक्षण बंद करा
ज्यांनी हिंदू आतकंवाद म्हणून प्रचार केला त्याच काय नवल सांगता यापेक्षा त्यांनी एखादा गरीब दलित मुलीशी का लग्न केलं नाही हे त्यांना विचारा कधी तरी
Khoti mahiti
उच्च व विचारपुर्वक मनाचा मोठेपणा
त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आम्हाला काही देणं घेणं नाही त्यांनी सोलापुरसाठी काय केलं ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे
Mast mast
साहेब आम्हाचे नेते आहेत ते जे करतात ते परि र्वतनसाढी आणि महाराष्ट्र राज्य व देशाला आर्दश घातला आहे प्रयत्न आणि चिकटी व आर्दश साहेबकडून शिकाव
Sushilkumar shinde. Such a great person.
Don't think any good work done by this gentleman for downtrodden except very loyal to congress dynasty.
त्याकाळात हे मोठे आव्हानात्मक असणार हे मात्र खरं
आणि शेवटी एका सन्यासी माणसाने पराभव केला
बाबूलाल, बनसोडे काय सन्यासी होता का?
Sir as kup janach ast cast mule prem apur raht te manun jiv detat ki ghar chala samjvtat
Sushilkumar shinde-70's ke hero
चांगली गोस्ट आहे पण sir आपण bhagva atankvad हा vishy nahi kadhla nasta tr far bare vatale aste, sagle musal kerat. Ase vatate mala
Nice sir
I kno abouts this because shinde saheb is my well wishers
ह्या आधी झालेले गाजलेले आंतरजातीय विवाह
वसंतराव नाईक वत्सला घाटे
शेषराव वानखडे कुसुम पंडित
Super sir
Other cast riligen meriga privarana gourmet rijarweshan sawrshan vinanti
सर लोकशाही आण्णाभाऊ साठे यांच्याविषयी एक व्हिडीआे बनवा
OK
*Anna Bhau Kon Aahe......???*
Gous Shaikh मातंग
शिंदेबाबत सार्या अपवादात्मकच चर्चा वाचायला मिळाल्याने असे वाटतेकी शिंदे स्वार्थासाठीच उठाठेव करीत होता !!!
शिंदे साहेब मुखेमंत्री असते वेळस खुप खुप छान कामे केली, जि लोकं शिंदे साहेबांचा विरोध करतात ते फॅक्त साहेब दलीत असल्यामुळे विरोध करतात.
Hy
छान दोन जीवांची आणि एक विचारांची दोन मने जुळली की आकाश पाताळ ही त्यापुढे कमी वाटते, यालाच खरा मनुष्य धर्म आणि विश्व शांतीसुख सम्रद्धी व, आनंद म्हणतात, बाकी धर्म जाती पाती, रवी परंपरा देवधर्म ग्रंथ पोतीपुरानं सारंसारं लबाड ढोंगी थोतांड
स्वार्थी आणि मतलबी आहे
Shinde saheb the "Gret Man"
हे राजकीय नेते पुढारी स्वताःला एकसे एक उपमा देऊन वावरतात आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचीच वाहवा करत असतात. पण आम्ही सामान्य जनतेच्या मनात अजिबात स्थान नसत.
त्याच्या पार्टीचे दैवत म्हणजे soniya राजीव यांचा अनुकरण केल वेगळं काही नही
Khup chaan maahiti
Manus vait nasto paristiti vait aste.bramhan samjach vaishisht ahe te.aapan ugach jaat jaat karto.tyanich ti modit kadhliye.mahabharat 😍😊🌝👍
Hay
8899571603
Call me
महाभारतात कोणी जात मोडीत काढली
Barobar ahe itar jatishi ka nahi?
संघर्ष पुरुष ? 😂😂
मुलगा मोठ्या पदावर असला की ब्राम्हण बरोबर घेरतात
मोठ्या पदावर असलेले दलित आपल्या समाजातील मुलीशी कधीच लग्न करत नाही प्रकाश आंबेडकर रामदास आठवले, केशव मेश्राम गजेंद्र अहिरे आदर्श शिंदे या सर्वांनी ब्राह्मण मुलींशी विवाह केला केवळ आपल्या मुलांवर ब्राह्मणी संस्कार व्हावा म्हणून
Anjali Gawade ...tumachya jatitil mulina uccha padasth manasashi lagn karanyacha adhikar nahi ka...
dipak khare...चुक
Anjali Gawade ....अहो ताई अस काही नसत,तो तुमचा न्यूनगंड झाला आहे...
@@er.lalitbhalerao788 tya satya bollya mirchi lagli na🌶🌶🌶🌶🌶
सर्व जास्त जाती भेद तर आपल्या देशाचा संविधान करतो.
निवडणूक जिंकण्यासाठी कांग्रेस ने उपयोग कैला. निवडणूक झाल्यानंतर बाजूला केले.
अर्धवट प्रेम कहानी सागितली, समपूर्ण प्रेम कहानी सागितली पाहेजे होती,
शिंदे साहेब कोटी कोटी प्रणाम
Sharad Pawar Saheb Ani Sushil Kumar Shinde Saheb bhaiko bhin bhin hi
शरद पवारांचे साडू आहेत
नाही
No
प्रत्येक जाती मध्ये राजकीय हि किड आहे
मुंबई लाइन इंस्पेक्टर है महाराष्ट्र के मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री ओझा मंत्री केंद्रीय मंत्री केंद्रीय गृहमंत्री कौन होते गृह मंत्री🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
योग्यच केले.
बाबांनो ईतका मोठा झाला पण काय करणार बिचारे पोटासाठी वणवण भटकावे लागते हे त्याच्या पुढचं सौकट आहे.
सुशीलकुमार शिंदेंचा आंतरजातीय विवाहाचा निर्णय एक प्रकारे सामाजिक क्रांती होती
विनोदी माहिती आहे
माझ्यासारख्या एका मागास जातीतून आलेल्या सामान्य कार्यकर्त्याला नेतृत्व करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. हे पदो पदी खरं सांगणारा जातिवंत.
मग स्वतःच्या जातीतील गरीब घराण्यातील मुलीशी का नाही लग्न केले.
जय भीम समाजाने मुस्लिम व ब्राह्मण क्षत्रिय मुलगी सोबत लग्न करावे
Rajesh Jadhav ...jay bhim chya pori avadat nahi ka?