जे फुटलेले आहेंत त्यांना कदापि पक्षात घेऊ नये नवीन लोकांना संधी मिळेल लोकांनी त्यांना नाकारले आहे परत घेऊन त्यांनाच पुन्हा घेऊन संधी दिली तर जनतेत काय मॅसेज जानार हे गेलेले लोक परत येण्यासाठी प्रयत्न करणारच
अजित पवार यांना जनतेचा नाही तर स्वतःचा आणि दोन मुलांचा विकास करायचा आहे म्हणजेच मुलांचे करिअर घडवायचे आहे हे महाराष्ट्रातील जनतेने पक्के ओळखले आहे.म्हणून त्यांच्या चार जागा बिलकुल निवडून येणार नाहीत. त्यामुळेच ते रोहित पवार वर सारखे चिडताना दिसत आहेत.
तुम्ही केलेले विश्लेषण खरा ठरो आणि देव तुम्हाला शंभर वर्षे देवो कारण महाप्रचंड महागाईने वैतागलेला एक शेतकरी पुत्र कारण 2014 पेक्षा पगार वाढला कामगारांचा हे खर आहे पण शेतकऱ्याच्या मालाला कांद्याला दुधाला बाजार नाही त्यामुळे आम्हाला काही फायदा नाही
अभ्यासपूर्ण विश्लेषण. शेतकरी विरोधी सरकार. भाजप सरकारला ही अक्कल नाही देशात 80 टक्के जनता शेतकरी मजूर आहे. आणि 20 टक्के जनता पांढरपेशी आहे. भाजप सरकारचे संपूर्ण निर्णय 20% पांढरपेशा लोकांसाठीच असतात.
पत्रकार बंधुंनी विश्लेषण खुप छान केले आहे पण ईव्हीएम आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना हे पटत नाही कारण जे राजकारण चालू आहे हे उघड्या डोळ्याने पाहिले आहे
खरच आहे सर आपले अनुमान योग्य ठरेल असं वाटते.bjp ने राज्याचे वाटोळे केले बेरोजगार, शेतकरी व महागाई यावर हे लोकं काहीही बोलत नाहीत शिंदे साहेब व पवार अजित यांनी काय साध्य केले. खाली मतलब. जनतेला पटले नाही हे नक्की.
सर मला एक गोष्ट नमूद करायची आहे की जर तख्तापालट जर झाली तर यांना परत घेण्याची गरजच नाही कारण सुप्रीम कोर्टात चिन्ह पक्ष आणि बदतर्फी या सर्व केसेस ओपन आहेत त्यामुळे काम अगदीच सोपं आहे, सरळ विधानसभा विसर्जित करून लगेचच विधानसभा निवडणूक घेतल्या जातील
सर, आपण पंधरा-सोळा जागा जास्त सांगितल्या , यांच्या दहा जागाच्या आत यायला हव्यात. अर्थात एकंदरीत हवा आणि जनमत 100% विरोधात आहेच, पण....... हा अड्सर काय करेल ते नाही सांगता येत.
खूप छान सरजी...... अतिशय अभ्यासपूर्ण व्हिडिओ तुम्ही बनवला आहे....... द रिंगण लाईव्ह आख्खा महाराष्ट्रात आवर्जून बघायला लागलाय..., अशी माहिती आहे की अनेक आमदार आपले द रिंगणलाईव्ह आवर्जून पुन्हा पुन्हा पाहतात....... आपल्या व्हिडिओची लोकात एक विश्वास बनत आहे....
सर ही हुकूमशाही संपली पाहिजे खूप छान विश्लेषण केले आपण धन्यवाद 🙏
खरच आहे
kk
❤
बारामती तुतारी माडा तुतारी सातारा तुतारी रायगड मशाल धाराशिव मशाल
भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव बेरोजगारांना काम नाही भाववाढ कमी करा तेव्हा विजय मिळव
बारामती मध्ये एकच घाई आपली सुप्रिया ताई
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
महायुती 10 जागा निवडून येणार. महाविकास आघाडी 38 जागा जिंकणार
हे गद्दार स्वतःच्या पक्षांचे राहिले नाही ते जनतेचे कसे होतील? आता या गद्दारामुळे समाजात गद्दारी वाढत चालली आहे,डायरेट ४० ४० गद्दार !
Maha Vikas aghadi win 34seat
Only aghadi
एकदम बरोबर आहे
तुमच भाकित खरं ठरो!
भाजपा वाल्यानी त्यांना वापरून फेकून देतील
या दोघांना पण घरी बसाव लागेल.100%
🌹👍🏻
भाजपचा विकास गेला खड्ड्यात
आगामी विधानसभा निवडणूकीत भाजप या दोघांनाही एकत्रित 25 जागाही देणार नाही.
तेव्हा यांना आपली किंमत कळेल.
शिवसेना ठाकरे यांचा पक्ष फोडून सुध्दा UBT पक्ष्याचे BJP पेक्ष्या जादा 4 चार जागा जादा निवडूण येणार 2024 ला कींग मेकर ठरणारं उद्धव ठाकरे 100%,🔥🖐️📯
फक्त नी फक्त महाविकास आघाडी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
एक नंबर भूमिकेला आम्ही सहमत आहोत पवार साहेब जिंदाबाद उद्धव साहेब जिंदाबाद
जे फुटलेले आहेंत त्यांना कदापि पक्षात घेऊ नये नवीन लोकांना संधी मिळेल लोकांनी त्यांना नाकारले आहे परत घेऊन त्यांनाच पुन्हा घेऊन संधी दिली तर जनतेत काय मॅसेज जानार हे गेलेले लोक परत येण्यासाठी प्रयत्न करणारच
सर तुम्ही सत्य परिस्थिती मांडली.
गद्दाराना परत घेऊ नये . एखाद दुसरा घेतला तरी खूप तपासून पाऊल टाकावे
अगदी अचूक अंदाज व्यक्त केला आभारी आहे
शिंदे आणि अजित पवार गटाची चार जून नंतर ना घरका ना घाट का अशी अवस्था होणार 😂
म वि आ 35 पार होणार
सर अगदी बरोबर अंदाज आहे
4 जुन नंतर भाजपाची केंद्रात सत्ता येवो अथवा न येवो शिंदे मुख्यमंत्री पदावर राहतील काय याबाबत शंका आहे
नाही राहणार
Yachya dhungnavar lath martil.
शिंदे पवार यांच्या आमदाराला कोणत्याही पक्षात घेणार नाहीत
आपण केलेले विश्लेषण एकदम बरोबर आहे धन्यवाद
राज्यात महायुती 10 च्या वर जात नाही हो सर
बरोबरच आहे
भा ज प शिंदे पवार हद्दपार होणारं उद्धव ठाकरे झिदांबाद
एकच घाई निवडून आलीं सुप्रिया ताई
धाराशिव, मशाल बीड,तुतारी. माढा तुतारी. नाशिक,मशाल. शिरूर,तुतारी बारामती,तुतारी सिंधुदूर्ग मशाल रायगढ़ मशाल
७० हजारची फाईल उघडली जाणार
रिक्षावाला एवढी माया कशी जमवतो त्यावर E D मागे लावायचे काम होईल
आपण केलेले विश्लेषण अगदी सर्वसामान्य माणसांच्या मनात जे आहे तेच दर्शविते. स्वार्थीपणा चे राजकारण सामान्य लोकांना पटत नाही
सर अचुक विश्लेषण
अगदी बरोबर
👌👌अगदी बरोबर आहे. महाविकास आघाडी 11 पैकी 10 जागा जिंकणार आहे 💐💐🙏🙏
शिंदे व पवार यांचा वापर करून सोडुन देणार आहे
अजित पवार यांना जनतेचा नाही तर स्वतःचा आणि दोन मुलांचा विकास करायचा आहे म्हणजेच मुलांचे करिअर घडवायचे आहे हे महाराष्ट्रातील जनतेने पक्के ओळखले आहे.म्हणून त्यांच्या चार जागा बिलकुल निवडून येणार नाहीत. त्यामुळेच ते रोहित पवार वर सारखे चिडताना दिसत आहेत.
Yancha mulga bobda aahe, v rohit pawarachi barobri karayla pahto
Rohit p. Future CM aahe
खर आहे
तुम्ही सर्व्ह खोटा केला आहे महायुती च्या फक्त 8 जागा मिळणार आहेत हे खात्रीपूर्वक सांगतो
तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो 🙏
Ase zale tar changlech ahe
उद्धव साहेबांनी यांना परत घेता कामा नये
35 + MVA🎉
तुम्ही केलेले विश्लेषण खरा ठरो आणि देव तुम्हाला शंभर वर्षे देवो कारण महाप्रचंड महागाईने वैतागलेला एक शेतकरी पुत्र कारण 2014 पेक्षा पगार वाढला कामगारांचा हे खर आहे पण शेतकऱ्याच्या मालाला कांद्याला दुधाला बाजार नाही त्यामुळे आम्हाला काही फायदा नाही
जय जवान जय किसान
Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद
विश्लेषण एकदम बरोबर आहे. आणि असेच होणार आहे.
अभ्यासपूर्ण विश्लेषण. शेतकरी विरोधी सरकार. भाजप सरकारला ही अक्कल नाही देशात 80 टक्के जनता शेतकरी मजूर आहे. आणि 20 टक्के जनता पांढरपेशी आहे. भाजप सरकारचे संपूर्ण निर्णय 20% पांढरपेशा लोकांसाठीच असतात.
पत्रकार बंधुंनी विश्लेषण खुप छान केले आहे पण ईव्हीएम आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना हे पटत नाही कारण जे राजकारण चालू आहे हे उघड्या डोळ्याने पाहिले आहे
बारामती मध्ये सुप्रियाताई दोन लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी होणार आहे 💐💐🙏🙏
खरच आहे सर आपले अनुमान योग्य ठरेल असं वाटते.bjp ने राज्याचे वाटोळे केले बेरोजगार, शेतकरी व महागाई यावर हे लोकं काहीही बोलत नाहीत शिंदे साहेब व पवार अजित यांनी काय साध्य केले. खाली मतलब. जनतेला पटले नाही हे नक्की.
उदधवसाहेब
दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना भाजपा मध्ये विलय करावा लागेल
100 % बरोबर माहिती दिली सर जय महाराष्ट्र
आपण केलेले राजकीय विश्लेषन अगदी यथायोग् आहे.
👌👌अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर 💐💐🙏🙏
हुकूमशाही विरोधात लोकशाही चा विजय होणार
अगदी बरोबर आहे
I support india aaghadi for saving democrasy.
Central Government Maha Vikas Aaghadi Sarakar yenar 275 Loksabha Nivadun yenar 100%
Akdam barobar ji
अहमदनगर तुतारी शिरूर तुतारी
Maha Vikas Aaghadi 42 Loksabha member Nivadun yenar 100%
वाचतील मोदी तरच तरतील शिंदे व दादा, Otherwise गयो रे गयो,
सर आपले विश्लेषण अगदी बरोबर आहे
सुप्रिया सुळे निवडून येणारच , राज्यामध्ये महाविकास आघाडीचे 38 ते 40 उमेदवार निवडून येतील
सर मला एक गोष्ट नमूद करायची आहे की जर तख्तापालट जर झाली तर यांना परत घेण्याची गरजच नाही कारण सुप्रीम कोर्टात चिन्ह पक्ष आणि बदतर्फी या सर्व केसेस ओपन आहेत त्यामुळे काम अगदीच सोपं आहे, सरळ विधानसभा विसर्जित करून लगेचच विधानसभा निवडणूक घेतल्या जातील
सर, आपण पंधरा-सोळा जागा जास्त सांगितल्या , यांच्या दहा जागाच्या आत यायला हव्यात.
अर्थात एकंदरीत हवा आणि जनमत 100% विरोधात आहेच, पण....... हा अड्सर काय करेल ते नाही सांगता येत.
ओन्ली इंडिया आघाडी
धन्यवाद रिंगण लाईव राजु पाटील. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे. हे सर्वानी लक्षात घेणे गरजेचे आहे.
खूप छान सरजी...... अतिशय अभ्यासपूर्ण व्हिडिओ तुम्ही बनवला आहे....... द रिंगण लाईव्ह आख्खा महाराष्ट्रात आवर्जून बघायला लागलाय..., अशी माहिती आहे की अनेक आमदार आपले द रिंगणलाईव्ह आवर्जून पुन्हा पुन्हा पाहतात....... आपल्या व्हिडिओची लोकात एक विश्वास बनत आहे....
दोघाना वापरून ईडी सीबीआय भितीने वापरून झाले आहेत हे माहीत असूनही तिसरा नारायणराव यांच्या प्रचारासाठी गेले होते
Onely mahavikas aghadi zindabad Supriya Tai zindabad
Jay Maharashtra Thakrey saheb only
पक्ष सोईप्रमाने बदलेल्याना मतदार नीचीत हात दाखव तील
असे वाटते?
एक ना घर का! ना आजका!!
जनतेच्या मनातला मुख्यमंत्री ठाकरे साहेब
केलेल्या विश्लेषण 100% सहमत
राज्यात BJP 10 च्या वर जात नाही हो सर
Ajit pawar barobar fakt labharthi ahet
परत विकासाच नावं करून मलिदा गँग यकत्रा येणार सामान्य माणसाच्या प्रगती साठी कुणाला काहीं देणं घेणं नाही
एकदम बरोबर,
धन्यवाद
चुकीचे भाकित कथन करण्यात तरबेज आहात,4जून नंतर सारे स्पष्ट होईल, त्यावेळी याच जोमात चॅनेलवर कथन करण्यास यावे ही नम्र विनंती !
Best and true analisis.
तुम्ही त्या कोणत्या 15 जागा आहेत ते सांगा
बारामती .सतारा. माढा.अ .नगर. खेड. बीड तुतारी.कोल्हापुर महाराज. दाराशीव रायगड मशाल
नमस्कार सर महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत
It's true
साहेब तुमच्या विश्लेषणाला आमचा मानाचा मुजरा.
10जुन नतर महारास्टराज्यात राज्य सरकार बदल होनार
राहुल जी गांधी यांनी जे केले सर्व धर्म सम भाव
महाराष्ट्रातील जनता भाजपा ला माफ करणार नाही, भाजपा ला महाराष्ट्रात जास्तीत जास्त सात ते आठ जागा मीळनार.
35 to 40 seats mahavikas aagaila milnar
आप सारखा नविन पक्ष निर्माण होईल
सर बरो बर बोलतात 100 टक्के खर
शिदें गटाची फक्त एक जागा विजय होईल ती म्हणजे श्रीकांत शिंदे
पाटील साहेब खूप छान विश्लेषण तुम्ही म्हणल्याप्रमाणे तसच तसंच होणार
कुठे जाणार नाही काय निर्णय घेतील कशासाठी घेतील
MVA 🙏
विस्लेशन आवडल
काय करणार
जय श्री राम
त्यांनी भाजपमध्ये जाव, नाहीतर स्वतंत्र पक्ष स्थापन करावा लागेल कारण त्यांना कोणी पक्षात घेणार नाही.
इंडीया आघाडीच्या 42 जागा येणार महाराष्ट्रात.
India