Itihas sakshi ahe..hindu kadhihi ek hou shaklela nahi ani honarahi nahi. Lok fakta aplya jaticha vichar karnar. Mhanun tar parkiyani shekdo varsh rajya kela aplyavar.
आपले विचार व प्रवचन चान्गले आहेतच....पण हिन्दू ची एक शाखा म्हणा वा स्वतंत्र रस्ता म्हणा गौतम बुद्धान्चे विचार जीवन कसे जगावे हा छान रस्ता दाखवतात...कोणताही विचार अथवा गोष्ट स्वतःच्या बुद्धीवर घासूनपुसून घ्या आणी मगच निर्णय घ्या असं सान्गणं मानवासाठी जास्त उपयुक्त आहे असं वाटतं...
आमचा देव एक नाही त्याची कारणा मीमांसा झाली पाहिजे, कारण आमच्यात अनेक जाती, धर्म आहेत, त्यामुळे माणसाने आपापला देव निवडला आणि त्यांची पूजाअर्चा करायला लागले, ज्याला जो देव भावला त्याचा तो झाला, त्यामुळे एक देश एक देव एक धर्म असी जर संकल्पना रुजवायची असेल तर प्रत्येकाला प्रथम माणसाप्रमाणे वागवले पाहिजे, नाही तर अजून वेगवेगळे धर्म उदयास येतील असे मला वाटते.
जागतिक राजकीय उलथापालथीच्या निर्णायक टप्प्यावर हा विषय ऐरणीवर आणल्याबद्दल आभार. "सांख्य विरुद्ध संख्या" हे शिर्षक चपखल.
अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण बोलत आहात .
धन्यवाद .
आपला धर्म खुप सात्विक आहे पण आता तलवार हातात घ्यायची वेळ आलीय....संख्ये पूढे नमते घेवुन कसे चालेल
Apan sarv jati pati madhye adaklo ahe tyamule eter dharmache favate ahe. Jo paryant ek hot nahi hindu mhanun to paryant awghad ahe.
@@manojpotdar9355 पर धर्मियांची
जोरदार तयारी सुरु आहे फक्त उघड्या
डोळ्यांनी बघत रहाव लागत आहे सगळ
हिरव होत चाललय
Itihas sakshi ahe..hindu kadhihi ek hou shaklela nahi ani honarahi nahi. Lok fakta aplya jaticha vichar karnar. Mhanun tar parkiyani shekdo varsh rajya kela aplyavar.
आयुर्वेद वाचत असताना हिंदू धर्म आम्हाला जास्त चांगला कळत आहे 🙏🏻
आपले विचार व प्रवचन चान्गले आहेतच....पण हिन्दू ची एक शाखा म्हणा वा स्वतंत्र रस्ता म्हणा गौतम बुद्धान्चे विचार जीवन कसे जगावे हा छान रस्ता दाखवतात...कोणताही विचार अथवा गोष्ट स्वतःच्या बुद्धीवर घासूनपुसून घ्या आणी मगच निर्णय घ्या असं सान्गणं मानवासाठी जास्त उपयुक्त आहे असं वाटतं...
मान्य! माझी गौतम बुद्धांचे वर्णन करणारी कविता आहे. पुढच्या भागात घेईन.
@@SanjayUpadhye
सुप्रभात....कविते ची आतुरतेनं वाट पहात आहे.
गुरुजी एवढ्या निर्भीड आणि परखड शब्दात जी कळवळ तुम्ही तुम्ही दाखवत आहात याबद्दल तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच Hats of to you
खूप छान मांडणी विचार करण्याची खरोखरच वेळ आली आहे 🙏
खूप छान विश्लेषण....श्री विष्णूने अवतार घेण्याची वेळ आली आहे....
खूपच छान विचार आहेत.सोप्या भाषेत सांगत आहेत.उदाहरण पण खूप छान आहेत.आपले आभारी आहोत.
आमचा देव एक नाही त्याची कारणा मीमांसा झाली पाहिजे, कारण आमच्यात अनेक जाती, धर्म आहेत, त्यामुळे माणसाने आपापला देव निवडला आणि त्यांची पूजाअर्चा करायला लागले, ज्याला जो देव भावला त्याचा तो झाला,
त्यामुळे एक देश एक देव एक धर्म असी जर संकल्पना रुजवायची असेल तर प्रत्येकाला प्रथम माणसाप्रमाणे वागवले पाहिजे,
नाही तर अजून वेगवेगळे धर्म उदयास येतील असे मला वाटते.
kruti kay ? netrutv kon karnaar?
खुपच उद्बोधक विचार मांडलेत सर. आभारी आहे.
अर्थपूर्ण विवेचन अंमलात आणणं अतिशय आवश्यक आहे 👌🙏👌🙏👌
जय हिंद
Very important sabajet
उत्तम 👌🏻👌🏻