Balasaheb Thorat Vidhan Sabha Speech : राज्यपालांमधील रामशास्त्री आता जागा झाला,आतापर्यंत झोपला होता
Вставка
- Опубліковано 2 лип 2022
- #MaharashtraVidhanSabha #VidhanSabhaSpeakerElection #CMEknathShinde maharashtrapoliticalcrisis #abpmajha #marathinews
ABP Majha LIVE| Maharashtra Vidhan Sabha Speaker Elections | CM Eknath Shinde | Maharashtra Politics
Maharashtra Vidhan Sabha Speaker Election LIVE | CM Eknath Shinde LIVE | Devendra Fadanvis LIVE | Uddhav Thackeray LIVE |
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
बाळासाहेब थोरात अनुभवी, छान व्यक्तिमत्त्व 👍👍
ह्यांचा नक्कीच अभिमान वाटतो .अनुभव बोलतो...👍👍🙏
हे आमच्या संगमनेर तालुक्याचे आमदार मा.श्री बाळासाहेब थोरात साहेब...
पक्षासोबत एकनिष्ठ कस राहावं हे आमच्या थोरात साहेबांपासून शिकून घ्या बंडखोर लोकांनी...
मतदानाचा काळ जवळ आल्यावर थोरात साहेबांना जास्त ओड ताड करावी लागत नाही, कारण तालुक्यात त्यांचं काम बोलत असत..
आम्हाला आदर आहे आमच्या आमदार थोरात साहेबांचा..
कठीण काळात पक्षासोबत गद्दारी करणारे नेते काय कामाचे...
गद्दारी फक्त नगर जिल्ह्यात विखे घराण्यानी करावी, त्यांना चांगलं जमत, कुठं फेडणार आहे हे पाप काय माहीत, कधीच पक्ष्याशी एकनिष्ठ नाही, जिकडे खोबरे तिकडेच उदे उदे यांचा कायम
@@rajendragorde4869 मोजकेच नेते आहेत जे पक्षाशी एकनिष्ठ आहेत..
ed ची भीती, करोडो रुपयांची लालूच..एकनिष्ठ असणाऱ्या नेत्यांना पक्षापासून तोडू शकत नाही..
आज राधाकृष्ण विखे पाटील साहेब लोणी तालुक्यातलं नावाजलेलं नाव आहे, पण उपयोग काय??
पक्षासोबत जो माणूस एकनिष्ठ राहू शकत नाही, तो माणूस जनतेला काय जवळ करणार...
राज्यपाल राज्य घटनेची वाट लावतोय
राज्यपाल नाहीच तो भाज्यपाल आहे
💯💯😘😀👍
agdi barobbar
सर्वच बेशरम आहेत त्या मुळेच आदर्श ऊदधव साहेब या ठिकाणीं नाहि जय महाराष्ट
हिथुन पुढे हे राजकारणी असेच करणार अडीच अडीच वर्षे। वाटून घेणार .सगळेच मालामाल कोणीच नाराज नाही.फक्त शेतकरी आणि सामान्य जनतेला नाराज करू नका
राज्यपाल हे राज्यपाल नाही आहेत. ते सांगपाल आहेत. आणि कुंभकर्ण आहे. असा राज्यपाल होऊ नये.किंवा असा माणूस निवडू नये.राज्यपाल पदाचा विनोद करून ठेवला.दळभद्री माणूस हा आहे.
थोरातसाहेंबाचे भाषण खरंच खूप अप्रतिम आहे
थोरात साहेब अनुभवी नेते आहेत खूप सुंदर भाषण केले हा राज्यपाल खरच कुंभकर्ण आहे याची छोप नाकात तपकीर सोडलीका जाग येते आसा राज्यपाल होणे नाही
हा राज्यपाल नसून हा लाकडाच्या वखारितला मुनिम आहे विषारी
agdi barobbar
अगदी बरोबर 🙏
पगार तर महाराष्ट्राचा खातोय अन चाकरी पक्षाची करतोय, याला फेड येणार,याच काय खरं नाही.
एवढं, अन हे असलं बांडगूळ कधी महाराष्ट्राच्या नशीबी आलेलं नव्हत पण शेठची अशीही मेहरबानी झालीय.
@@mohammedalinaik2186 , be
एकदम बरोबर
मला एक तरफी निर्णय घेणारा राज्यपाल नको
👍 खूप छान! भाजपच्या दुटप्पी वागण्याचे वाभाडे काढायलाच हवेत सर !
आत्ता नागरिक शास्त्रातील लोकशाहीची व्याख्या बदलायला पाहिजे नेत्यांनी नेत्याच्या हितासाठी (ED तुन वाचण्यासाठी) नेत्यांनीच चालवलेलं सरकार म्हणजे लोकशाही...
kya bat hain right
Bilkul sahi
बाळासाहेब,तुमचा तमाशा जनतेनं पाहीला.जेवणाचं आमंत्रण नसतांना जेवायला मागच्या दरवाजाने आला,तुमचं पोट भरलं.आता शांत बसा.फुकट सरकारमध्ये आला होता.ती एक दुर्घटना होती.
Great स्पीच
राज्यपाल नव्हे गटरपाल
तुझ्या आईच्या पुचीतली गटार मी रोज हात घालून साफ करतो 😝😝😝
खरच आहे लोकशाही आहे की हुकुमशाही राज्यपालांना विचारले पाहिजे.
राज्यपाल हे महत्वाचे आहेत परंतु महाराष्ट्र राज्य याची लाज धुळीस मिळवण्याचा मार्ग मोकळा केला.एक इतिहास घडविला आहे. महाराष्ट्र राज्यातील लोकांच्या भावना व इच्छा मातीमध्ये मिसळून टाकलं.
सरकार -बीजेपी *शिवसेना, /बीजेपी *राष्ट्रवादी,/ शिवसेना *राष्ट्रवादी *काँग्रेस, /
बीजेपी *शिंदे गट,/ आता फक्त काँग्रेस *बीजेपी पाहायचं आहे, हेच झाले कीं मराठी जनतेला चार धाम यात्रा बीजेपी सफल करेल, हीच शुभेच्छा.....
राजकारणात हे सुद्धा होऊ शकते दादा....
😝😝😝😝😝😝😝😝
राज्यपाल आणि रामशास्त्री??
आनंदीबाई आहे.
किरण्याची आई आणी माझी रांड 😝😝😝
किरण्या तुझी छि..आई?
झवाडीबाई आहे
Highway chhap 😝😝😝🤣🤣🤣
Balasaheb Thoratsaheb Zindabad
Very nice matured
Leader of congress.
ENATAHA FITUR AANI GADAR NIGALA
थोरात साहेबांच्या भाषणाने शांत व शिस्त प्रिय सभागृहात बसलेल्या नेते मंडळींनी शांतपणे ऐकले सभागृहात चौफेर फटकेबाजी करत होते.
Jay ho Jay Hind 🇮🇳
अतिशय मुद्देसुद भाषण
सत्ता गेल्याचं दुःख दिसून येत आहे,वसूली करता येणार नाही त्यामुळे दुःख झाले आहे.
ho ka madam bjp madhe sagle dhutlya tandulache aahe janu
बर झालं झोपेत बोरनारे आमदार कमी बोलले नाही तर ईडी मागे लागेल 😂😂😂😂😂
तू दिवसा घोरतो का भाऊ,तो रात्री घोरतो...
थोरात साहेब खासकरून पटोले साहेबांना विचारायला हवं जे विना कष्टाने मिळते व जबरदस्तीने भुजंग होतात ते जास्त काळ टिकत नाही हे जनतेला कळलं आता २०२४ ला कांग्रेस राहील किंवा नाही ही शंकाच आहे पण तरीही दोन तीन आमदार तरी नीवडून आले तर ते भाग्य समजा असे म्हणू नका कि आमच्या कष्टाचे फळ आहे
Balasaheb thoratji khup mature aahet 🤫kahihi na bolnech yogya 🙏🙏
सत्ता गेली की मानूस कावरा बांवरा हो तोय समजा.....हो
सगळे कसे दात ईचकतायत बघा जनतेचं हित कोण जपत नाही
Dignity
यांचं नाक मोठं आहे पण त्याचा काही उपयोग नाही
Adijh Varshat 2 varsh korona, tarihi Udhavjinche Uttam kam.
दुध संघ नीट सांभाळा साहेब, नाही तर ED ची नजर फिरेल तिकडे
Agadi barobar 🤣🤣
Thorat saheb itke chimte naka kadu.. ramsharicha pachka hoil..
Uddhav Bihari gela ata
टोमणेबाजाची जागा चालवा.. घरात बसून राज्य कारभार??.. वा रे वा...
@@vijaykumarpednekar7129 tyachya ajpanacha fayada ghetala gela.Covid kala tuzya gandit dum hota ka baher firayacha.
थोरात साहेब अनुभवी नेता आहेत.
अहमद नगरची शान
थोरात आक्रमक बोलले अस कुठ वाटलं नाही पण शेवट पर्यत काय बोलले ते मात्र कळलं नाही. मला वाटलं काँगेस पक्षात एकच राहुल गांधी आहेत पण इथे तर बरेच आहेत
थोरात साहेब त्या केसकाप्या बदल नाही बोलायाचे होते
भारतात सर्वत्र. अनेक जातीध धर्माच्या लोकांनी बनलेला आहे मग हिंदुत्व हा मुद्दा राजकारणात का आणला जातो.. हेसर्व लोकांना मान्य आहे का. हे समजून घेणे आवश्यक आहे संविधानाच्या माध्यामातून सरकारने पाऊल टाकतील का नाही हे लक्षात घेऊन. पुढे काय ते ठरवा
पैसे खाणारा महसुल मंञि
Very nice.
👌👍
👌👍👍
अध्यक्ष चा pudhacha पक्ष काँग्रेस
Saheb
🙏❤️🙏
Saheb 😍😍
Thorat saheb no १
बाळा थोरात लय म्हंजी लयच आसुद्द भाशेत बोलतोया राव.....आनी आजून येक लय बोरींग भाशान...बेचव....
Hakkachya jagevar umedavaar dila nahin👍💯
Bhajyapal
Why Shivsena aligned with Congress and NCP , when our Beloved Balasaheb Thakrey had said , he will never align with Congress and NCP. Why Shri Uddhav Thakrey had not gone for meeting with BJP after elections , instead of declaring on media.
Balasaheb thorat saheb ek anubhavi ani aplya partybarobar eknishth ragnar nete ahet, uuttam prashasak ahet , saccha neta ,, always king...
गुलबया कुठे आहे
राज्यपाल हे फडणवीस च्या खिशात ला रुमाल आहे
Throat saheb 👏 👏 👏 👏 👏
Thorat saheb ok
सत्ता सत्ता असते.खदखद तर दिसणारच.सत्ता काय येते जाते पण कमाई पद प्रतिष्ठा थांबते. पण कधी विचार केला लोकं किती हळहळतात या खेळात.
राज्यपालांनी आता खरचं त्यांचें अधिकार वापरले आहेत.
अध्यक्ष निवडताना ज्यांनी पक्ष विरोधात मतदान केले हे पाहण्याचा अधिकार पीठासीन उपाध्यक्ष यांना असेल. ज्यांची निवड होते त्यांना नसेल. कारण त्यांचीच निवड होतं होती,त्या वेळी ते उमेदवार होते.अध्यक्ष नव्हते. निवडून आल्यावर त्यांच्याच निवडी बाबत निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार नसेल.
थोरत साहेबांचा नाद नाही करायचा
वेगळा विदर्भ राज्य
Ncp got 57%share of finance , and other two got only 43% , why?
Rajyapal ha jar yeka pakshacha aasel tar ya peksha lajirvani gostha ya maharastrasathi nahi
💯✍👍🙏
Bharti kara shikshak lavkar.
मंत्रिपदाचा लोभ
विरोधात छान बोलतात
Yenarya mantrimandalat ED cha aami rajyapalacha mota wata aahe saglyana mantripade dili pahijet
गोडबोले
बाळा साहेब मूळ काँग्रेस ही बांडगूळ पेक्षा
खतरनाक
Only shahaji bapu
Dukhi thorat saheb
मुळमुळीत नको जरा आक्रमक भूमिका घ्यावी
Rajyapal ektarfi nirnay ghenare ahet etihas nehmi tumch nav lakshat thevnar
हा संगमनेरच्या बाळु
असा चिल्लर राज्यपाल जीवनात पहिल्या वेळी
ज्यांनी भारतीय संविधान पायदळी तुडवले
हा तमाशा देशानि। पहिला
संविधान तोडले इंदिरा गांधीने सर्वप्रथम ह्या देशात. कोश्यारी ने अजित पवार +फडणवीस ला 7 दिवस वेळ दिला होता बहुमत सिद्ध करायला तो आघाडी ने 24 तास मुदत करून आणली सुप्रीम कोर्टातून, त्यामुळे 80 तासाचं सरकार बहुमत सिद्ध करायला कमी वेळ भेटल्यामुळे पडलं. त्यानंतर कोश्यारी एकदा विमानाने प्रवास करतांना त्याला चालू विमानातून उद्धव ने उतरवले ह्या अपमानाचा वचपा राज्यपाल काढणार ह्याची जाणीव तर ठेवली असती तर हा दिवस नसता आला. राज्यपालानेही सुप्रीम कोर्टा प्रमाणे 24 तासाची मुदत दिली उद्धव ला त्यात त्याला ही कमी वेळ मिळाला बहुमत सिद्ध करायला त्यामुळे आघाडी सरकार बेदखल झाली आता ह्या प्रकरणात संविधानाचा काय दोष आहे???
ATM कार्ड, हातातून काढून घेतल्यावर असेच वाटणार.
तुमचे आणि शिव सेना चा काही संबंध नव्हता,फक्त bjp चा तिरस्कार म्हणून शिव सेना बरोबर गेलात,
कोण कुठ बसवायचे ज्याचा त्याचा प्रश्न आहे.आदित्य मंत्री कोणत्या नियमान केल 🙄. येड झवणे.दुसऱ्याला शिकवले जाते आहे.कामकाज सोडून
Sarv sa.anya janate ch hit saadhtaanaa tumache kadil khatyatil kiti loanchi prakarane pending.aahe yaachaa vichaar vhaava kadaachit tech tumachya apyashaache kaaran n hovo
Dhavati train apan pakdali..... He asach hote je lok dhavti train pakdatat....
Rajypalsaheb savidhanache abhyasak ahet visvavikrami pn paha sarvach pax chote mothe singal pn sattecha madh chatvala virodhi pn banavun thevle.
राज्य पाल पेक्शा ग्राम सेवक बरा आहे
Mala sholay pictratial lakdacha vakharitil manager vatato
Chimte kada…
Tya mhatryat khup kide aahet....te pan remani....
काँग्रेसने आघाडी सरकारला पाठिंबाच द्यायला नको होता काँग्रेसचा नुसता वापर झाला
हे सगळे तेल चोळले आहे
Tharatsaheb' mantripad' kuthe gele?Itali
Rajyapal khup vait bhetla maharashtra la
Bandkhoani maharashtracha bali ghetla atuant durdaivi ghatana
बाला थोरात जरा गोरगरिब जनतेचा विचार करा... आणि भाषण करा.... चोरांना लावा ईडी
हा राज्यपाल नसून भाजप पाल आहेत 😆😆😆
यांनी मागच्या दाराने २०१९ ला सरकार बनवले... यांच्या शकुनी नीतीला योग्य कृष्ण नीती मिळाली... कर्म तैसे फळ 🙏🏻
कोशारी,हजारे ही दोन *हान व्यक्ति अजून तरीअस्तित्वात आहेत त्याचे मागे पूढेही कोणही नाव काढील