पूजा खेडकर आणि कुटुंबियांवर कारवाई कधी? ॲाडीची जप्ती कोणी थांबवलीय?
Вставка
- Опубліковано 1 сер 2024
- पुणे आणि मुंबईत दारू पिऊन हिट ॲण्ड रन प्रकरण करणाऱ्या तरूणांच्या पालकांनी त्यांच्या गुन्ह्यांत सहभाग घेतला म्हणून त्यांना गजाआड करण्यात आले. हाच नियम देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या UPSC मंडळांची फसवणूक करणाऱ्या पूजा खेडकर हिच्या बाबतीत का लावला गेलेला नाही. दिव्यांग आणि आर्थिक मागासलेल्या एकेका योग्य उमेदवाराचा हक्क डावलणाऱ्या खेडकर कुटुंब कुणाच्या पाठिंब्यावर इतका मस्तवालपणा करतेय असा प्रश्न देशभरातून विचारला जातोय. त्याच वेळी शिंदेसरकार हताशपणे हे सगळं उघड्या डोळ्यांनी पहात आहे.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#dilipkhatekar #poojakhedkar #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #pune #iaspoojakhedkar #ashishshelar #ashokchavan #mahayuti @mieknathshinde5887
सर्व जुने IAS अधिकाऱ्या चा प्रॉपटी चेक करा
बरं 😂
सगळे जुने IAS यांच्या प्रॉपर्टी च्या तपास घ्या यांनी लोकांना लुटून किती माया जमावली
विधानसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर होणाऱ्या एक एक घटना महायुतीला अडचणीत आणत आहे याची दखल दिरंगाई महागात पडू शकतं
महाराष्ट्रातील (ज्यांनी येथे काम केले आहे,असे) भाप्रसे वाल्यां सकट भापोसे व भावसेवाल्यां सेवानिवृत्त सनदी अधिका-यां च्या असमतोल मालमत्तांची छाननी करावी.पण आता ते शक्य वाटत नाही.फक्त त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवा अथवा
लाभ देतेवेळी त्यांची आर्थिक संपन्नता तपासून मगच निर्णय घ्यावा.
मोदी साहेबांची घोषणा" ना खाऊंगा ना खाणे दुंगा" काटेकोरपणे वास्तवात आणावी.
Aj paryant sarkar zople. Hote Kay???
Mpsc mdhun honarya adhikryanchi pn choukshi kra.....lutmar chalvli ahe bhadvyani....ration card kadayla paise lagtat ya adhikari lokana...are ksli seva krtat...
@@vishnupendharkar3832😊
या सर्वांवर तसेच तहसीलदार व इतर जबाबदार लोकांवर कारवाई झाली पाहिजे.
अधिकारी पॉवरफुल असेल पण वंचित ला एकही जागा जिंकता आली नाही. दक्षिण नगर निवडणूकीच्या वेळी दिलीप खेडकर ह्यांनी ४० कोटी संपत्ती दाखवली होती. मग नॉन क्रीमिलेअर सर्टीफिकेट कस मिळवले याची चौकशी झालीच पाहिजे.
वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या अशा व्यक्ती मध्ये काय वंचित पता दिसला, म्हणून त्याला उमेदवारी दिली,
इतर वेळेस सगळ्यांना प्रामाणिकतेचे डोस पाजणारे आता गप्प का बसले आहेत.
मुख्य मत्री उप मुखयमंत्री यांच्या प्रोपरतीची चौकशी करा व नंतर बोला.
इतर मीडिया व शीदे सरकार. अभ्यास युपीऐसचा. इतर.विधयाथयानवर.अनयाय . होतो.
एस कारवाई झाली पाहिजे
70 varsh chukat khaun vanchit kase
पंतप्रधान कार्यालयाकडून याची दखल घेतली गेली पाहिजे
PMO ने दखल घेतली आहे.
PM chi degree ch fake ahe te pan karwai Kara kunalach sodu naka
100 कोटींची प्रॉपर्टी जमवून वंचितांच्या वळचणीला, 1000 कोटी करायला 😅
हो दखल घेतली आहे पण तिला बचाव करण्यासाठी 😂😂
@@sushiljadhav6522 4 thi failed kya karega 😂
फक्त पूजा खेडकरच नव्हे तर, तिचे वडील व तिला इथपर्यंत पोहोचण्यास मदत केलेल्या सर्वांनाच कडक शिक्षा झाली पाहिजे.
कुणावरही, काहीही कारवाई होणार नाही !!!! लोक सगळ पट्कन विसरून जातात ( आता त्या पोर्शे हिट अँड रन कार प्रकरणाच काय झाल ?? कोणाला आठवत तरी आहे का ???? ) बकवास तीन तिघाडी सरकार आपल ..... त्यांना आता त्यांची खुर्ची कशी टिकवायची याची चिंता लागलीये, त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना या असल्या गोष्टीत रस नाही. कुणाच्यात दम नाही या लोकांना हात लावण्याचा .! आपण सर्वसामान्य जनतेला हे फक्त बघत आणि सहन करण्या पलीकडे आजून काही पर्याय नाही
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Krapaya Chaukashi Vhavi
Dilip khedkar and Pooja khedker yachavar gunha dakhal kara
मला. पण. तुकाराम. मुंडे. चीच. आठवण. आली. त्यांचा. सारखा. ग्रेट. Aadhikari होणे. नाही
Tukaram munde ya khedkar Ani fadnvischa bhakt ahe
म्हातारी मेली त्याचे सुखदुख नाही पण काळ सोकावत चालला आहे,
सलाम दी टाईम महाराष्ट्रला ,👏
सत्ताधारी पक्षाकडून एकही स्टेटमेंट नाही याला काय म्हणावे.
माहितीच्या अधिकारात विजय कुंभार यांनी ही माहिती बाहेर काढली, त्यांचे खरे आभार मानले पाहीजे, नाहीतर कळलेच नसते.
Teri bhi chup
Meri bhi chup
विरोधी पक्षनेते ही बोलत नाहीत.
सत्ताधार्यांचा पाठिंबा.
फक्त रोहित पवार यांनी चांगले स्टेटमेंट दिले आहे. देवेंद्र फडणवीस का नाही बोलत?
एकनाथ शिंदे का नाही बोलत??
तोही बोलत कारण तो विरोधात आहे. सत्तेत असता तर बोलला नसता..
कारण भाजपच्या आवडत्या जाती ची आहे ही काळ तोंडी पूजा 😂
बोलले तर प्रकरण अंगलट येण्याची शक्यता आहे,
प्रकरण अधिक चिघळले तर अंगावरून झटकून टाकता येते, याबाबत सगळेच राजकीय नेते वाकबगार आहेत.
येथेच पानी मुरते आहे
बोलतील.... उशिराने ...as usual....
येथे कायद्याची भीती आणि पालन फक्त सर्वसामान्यांसाठी आहे.शासकीय अधिकारी आणि राजकीय लोकसाठी यांना सर्व माफ आहे . कुठं नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा.
पुचाट, गुळचट,महत्वाचे बोलाना पुजा, तिचा पप्पा, आजोबा जेल मधे टाका पहीले, एकाच वेळी फासावर लटकवा दुसर्याची हिम्मत व्हायला नको. जय संविधान
जय संविधान म्हणता त्या संविधानातच पळवाटा आहेत. तेंव्हा संविधान बदलणे खूप गरजेचे आहे. नाही बदलले तर निर्ढावलेले गुन्हेगार त्याचा गैरफायदा घेणारच. पैशाची ताकद संविधानाला दाबुन टाकते
मिडिया आणि शिंदे तुमच्या कडे देशातील विद्यार्थी पहात आहेत, जरा लाज बाळगा,,,
गृह मंत्री काय करत आहेत
अहो एकनाथ आणि फडणवीस यांनी लाज कधीच सोडली आहे,
अगदी बरोबर @@tatyagavhane2452
कुणावरही, काहीही कारवाई होणार नाही !!!! लोक सगळ पट्कन विसरून जातात ( आता त्या पोर्शे हिट अँड रन कार प्रकरणाच काय झाल ?? कोणाला आठवत तरी आहे का ???? ) बकवास तीन तिघाडी सरकार आपल ..... त्यांना आता त्यांची खुर्ची कशी टिकवायची याची चिंता लागलीये, त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना या असल्या गोष्टीत रस नाही. कुणाच्यात दम नाही या लोकांना हात लावण्याचा .! आपण सर्वसामान्य जनतेला हे फक्त बघत आणि सहन करण्या पलीकडे आजून काही पर्याय नाही
तिला dismiss करा
कठीण आहे
To kon sangnar ani tuje kon yeknar ti upsc passing zaliya apan ky bolun upyog nhi murkhagat😂😂
She will be transferred to other state.nothing doing
अशा सवलती अनेक मागासवर्गीय मुले व मुली कोटींवर उत्पन्न असताना घेत असतात .
Right
हे खरे आहे.
खुपच वास्तव्य कळकळीने मांडलेत आहे.कारवाई झालीच पाहिजे .धन्यवाद.
खूप चांगले निडर विश्लेषण साहेब, आपल्या सारखे अन्यायाला वाचा फोडणाऱ्या लोकांची आज महाराष्ट्राला गरज आहे कारण आपणच ह्या गरीब जनतेवरील अन्याय दूर करून न्याय देऊ शकता
Ķ
किती हा माज पैशाचा आणि सत्तेचा राज्याचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काय करतायत
ते सध्या नपुंसक झाले आहेत .
IAS, IPS आणि राजकारणी.. यांमुळे देश खड्डयात जात आहे...
Agadi barobar
हे सर्व प्रकरण एव्हडे भयंकर आहे कि . राजकीय दबाव टाकून मिटवले जाण्याचीच शक्यता मला जास्त वाटते . अशी व ह्याहुनही भयानक असलेली प्रकरणे " तोड पाणी " करून मिटवली गेली आहेत .
अगदी खरं आहे.
असे होऊ नये.
नक्कीच कार्यवाही झालीच पाहिजे.
या सर्व लोकांवर कारवाई झालीच पाहिजे
शक्य नाही
IAS अधिकारी तसेच क्लास वन अधिकारी आमदार खासदार मंत्री बिल्डर आणि कॉन्टॅक्ट दार यांच्याकडे कित्येक कोटी रुपयांची प्रॉपर्टी दिसून येईल हे सामान्य जनतेला लुटायचे वर्ग आहेत यांच्यावर जर दाढी टाकल्या कित्येक पटीने अधिक संपत्ती दिसून येईल
विषयाची अति उत्तम मांडणी. महाराष्ट्राचा बिहार आणि पश्चिम बंगाल होण्यापासून वाचावा. खऱ्या अभ्यासू विध्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे.
एवढं भष्टाचार आहे की सामान्य माणूस खूप नाराज आहे परंतु वेळ ची वाट पाहतोय पूणे पोलिस आडीअजून उचली नाही कारण अर्थ कारण
😅😅😊
एकशे एक टक्के सत्य,गॅंग तयार झाल्या आहेत, यांचे उद्योग खुप गुप्त पद्धतीने चालतात संशयाला जागा ठेवत नाहीत 😮 बिचारे विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करून परीक्षा देत आहेत पण त्यांना यश येत नाही.त्याला हे एक मोठे कारण आहे.
ओबीसी आहे म्हणून कार्यवाही केली म्हणून भुजबळ साहेब रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भिती सरकाला गृहमंत्री साहेबाला वाटत असेल
प्रकाश आंबेडकर ने केवळ खोके घेऊन तिकिट दिले,😊
सर तुम्ही एवढे सगळे सांगता मग वरदहस्त नेते च नांव सांगत जा
पंकजा मुंडे
मुंडे लोकांनी upsc मध्ये अनेक बोगस काम केले
पुजा खेडेकर हीची पदवी रद्द करण्यात यावी
वरहरस्ते पंकजा मुंढे
पंकजा मुंडे ला कशाला मध्ये आणतो
खूप छान sir... छान विश्लेषण... निदान आता तरी कारवाई करण्यात आली पाहिजे... यातील कागदपत्रांवर सह्या करणाऱ्या सर्व अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी.... जर असं झालं नाही तर सत्ताधारी हे करू शकले नाहीत तर येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा सामान्य जनतेने यांची जागा निश्चित दाखवून देणार
बाप सुद्धा आय.ए.एस.होता.
जबरदस्त छापलेले दिसतोय.
त्याची पोहच ही फार मोठी दिसतेय.
मोठा नेता मदत करतोय हेच सिद्ध होतय.
खुप मोठा आणि महत्त्वाच्या विषयाला हात घातलाय त्या बद्दल मनापासून अभिनंदन !
हे कुटुंब समांतर सरकार चालवत आहेत,सबंध देशात महाराष्ट्राची या घटनेमुळे बदनामी झाली आहे
100%खरे आहे, Gangwar आहे, आणि खेडकर हे सनदी आणि राजपत्रित अधिकारी खरोखरच आहे की खोटे आहे हे पण तपासणे गरजेचे आहे
अधिकारी प्रचंड कमावतात त्यातला काही भाग लोकप्रतिनिधी मंत्री आणि वरिष्ठांना देतात त्यांच्याच तालावर प्रशासकीय यंत्रणा चालत असते
हा खेडकर नसुन. खोडकर आहे
आपण माणूस म्हणून जन्माला आलो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो आपण त्या समाजाचा देणे फेडणारा पत्रकार पाहिला या निर्भीड पत्रकाराला सलाम
हिला जर चुकीचे सर्टिफिकेटस दिले गेले असतील तर सदर सर्व अधिकार्यवर करवाई हि झाली पाहिजेच .
यांचा माझ उतरवणे जरुरी आहे
असे छोटे छोटे विषयच. दखल न घेतल्या मुळे उद्या येणाऱ्या निवडणुकीत महायुतीला दणका बसणार आहे.
वास्तविक सरकारने यावर माध्यमानशी बोलले पाहिजे. जनतेला कळले पाहिजे सरकार काय करते.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून तेवढे योग्य नाही आहे
क र वाई
कर
युपीएससी मध्येही अफरातफर करून पद मिळवता येते, हे झाल्या प्रकरणावरून सिद्ध होते, दुर्दैवी आहे.
मंत्रालयातील व सर्वच प्रशासकीय सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची जातवार जनगणना केली तर दिलीप खेडकर ज्या समाजातुन आले आहेत त्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळेल, महाराष्ट्र व देशपातळीवर त्यांची सिंडीकेट गॅंग काम करते त्यामुळे कितीही आगपाखड करा, अंतिमतः काहीही होणार नाही.निर्दोष सुटका होईल.
2023 मध्ये कारवाई करण्याची निर्देश दिले होते 😂😂😂 आता पुन्हा जाग आली 😂😂😂
सर्व क्लास १ व २ अधिकार्यांची संपत्ती ची चौकशी करावी , उत्पन्नापेक्षा नक्कीच दहा पट जास्त संपत्ती मिळेल
खरच आहे गॅंगच म्हणाव लागेल.कोन वाशिम ला अशी बदली केली तो अधीकारी समोर येने गरजेचे आहे.
अगदी बरोबर करवाई व्हायलाच पाहिजे.
दम असेल तर 70% सरकारी अधिकाऱ्यांच्या व राजकारण्याच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी
तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात साहेब कोणालाही एक्स्प्रेशन द्यायची गरज नाही. राज्यावर बसलेले तीन माकडे आहेत एक बुरा करो दुसरा झूट बोलो तिसरा तलावात पाणी नाही म्हणून. असे महापुरुष असल्यावर काय होणार या महाराष्ट्राच .
काहीही होणार नाहीं
केंद्र आणि महाराष्ट्र सरकारनी तातडीने पूजा खेडकर याच्या विरुद्ध कार्यवाही करणेची अपेक्सहा आहे?कारण हुशार विध्यार्थी याचे मनोदर्य खचून जाईल अशी भीती वाटते?.
ती डॉक्टर आहे, म्हणजे तिने तिथेही क्रिमी लेअर दिले असेल तर..... तिथेही तिने फ्राड केला होता काय? ह्याचीही चौकशी झाली पाहिजे!
अत्यंत परखड आणि मार्मिक भाष्य केले आहे.. खूप छान मनःपूर्वक अभिनंदन
आपला शब्दन शब्द इतका धारदार आहे, की त्याकरिता आपणांस धन्मवाद. द्यावेत तितके कमी आहेत. शासनाच्या आणि उच्चाधिकारी यांचे डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. पुनश्च मनःपूर्वक धन्यवाद.
हे वंचीत कुटुंबातील आहेत..... वंचीत आहेत.... निवडणूक लढण्यासाठी दिलेली बक्षिसी असेल ही. ... आरक्षणाने शिक्षण मिळेल..नोकरी मिळेल पण सुसंस्कृत पणा घरातून मिळतो... पैसा देवून अजूनतरी तो विकत मिळत नाही...
देशात खूप आहेत असे ते शोधा आणि राजकारणी लोक त्याच पण थोडी खरी संपती दाखवत जा - परीक्षेचे पेपर चेक करा परत काहीतरी घोळ आहे, मालमत्ता जप्त करा - कारवाई झालीच पाहीजे !!!!
हे अधिकारी स्पष्ट सांगतात मंत्री काय पाच वर्ष पण राहाणार नाहीत आम्ही साठ वर्ष आहोत, बघू घेऊ , तेच काय मोदीचा बापपण हा भ्रष्टाचार थांबवू शकत नाही, जाऊ दे या पेक्षा ब्रिटीश, मोंगल, बरे .
खूप बिघडत चालली आहे परिस्थिती प्रत्येक क्षेत्रात...रसातळाला चाललय सगळं
राजेश जी अतिशय सुंदर विश्लेषण
ह्या IAS ताईचे आजोबा बुधवंत ह्यानी पण कल्याण डोंबिवलीमध्ये ७०-८० च्या दशकात धुमाकूळ घातला होता.
वरळी अपघात प्रकरणात लोकनेते मुख्यमंत्री यांनी प्रभावी अंमलबजावणी केली नाही ही अत्यंत दुर्दैवी आणि लाखो वरळी करांच्या मनाला दुःख देणारी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात मुंबई सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित असलेल्या शहरात एका महिलेला कोणत्या तरी नशेत राहून गाडीखाली चिरडले जाते.
आणि चिरडणारा धनदांडग्यानचा मुलगा तीन दिवस आरोपी म्हणून मिळू शकत नाही अत्यंत निंदनीय बाब आहे.
एखाद्या MPSC/UPSC उमेदवार ची वैद्यकीय test केल्या शिवाय नियुक्ती देण्यात येत नाही....मग हिला कशी काय मिळाली.
शासकीय अधिकाऱ्यांना मूळ जिल्ह्यात नेमणूक दिली जात नाही.
तिची आधीची भंडारा जिल्ह्य़ातील नेमणूक का रद्द केली
मुळ नियुक्ती आदेश कोणी बदलविला.किंवा कोणाच्या शिफारशी/आदेशानुसार बदल झाला आहे त्यांची चौकशी करून चौकशी अंती दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
फार मोठे कांड आहे यामागे .
@@jayhind9516 पण काही म्हणा वशिला असावा तर असा
तुम्ही हा प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विचारा की कारवाई काय होणार आहे.
खरं आहे खेडकर साहेबांना मुख्यमंत्री करायला पाहिजे
खोके संस्कृती सरकार आहे हे असंच चालणार आहे
या सरकारकडून कांहीं अपेक्षा करू नका.
हे ही तितकेच सत्य आहे
इस देश मे सब बिकते है, बस किमत सही होनी चाहीये.
यांचेवर कारवाई करण्याची गरज आहे
अगदी बरोबर बोललात
प्रादेशिक अधिकारी होते आयुक्त नाही
काय फरक ?
योग्य ती कारवाई केली पाहिजे.
भाऊ आपण जेवढ्या पोटतिडकीने हा विषय जनतेसमोर मांडला आपले खूप खूप आभार पण खेडकर कुटुंबाची अवस्था अग्रवाल कुटुंबा सारखीच होईल .
चूक ते चूकच! यासाठी तुम्ही कशाला स्पष्टीकरण देताय? ही वृत्ती ठेचून काढायची गरज आहे! सगळेच राजकीय पक्ष गप्प क? बहुतेक खोके मिळाले असतील.
Ya madhun prasthapitana obc maratha wad lavaycha asel.he patrakar evdech jr imandar aahet tr tyani upsc throw janare Adhikari direct bharlya jatat. Hya baddal kahich bolaychi Himmat nahi.ase khup prakaran aahe shasn hech Khote pradidnyapatra kadar krte .Khote nirnay dyayla bhag padte ya baddal kahich nahi .MG he fkt obc maratha wad whawa hach uddesh asu Shakto. Tyamule lokani ignore krnyas harkat nahi .anil Deshmukh yanche virodhat je aarop Zale tya mdhe police sanchalak fkt aarop krtat Bina purawyache tya mdhe rajkartyala 14 mahine jail mdhe thewtat tyach Kay.
@@user-vg9rl7ch5eAre mitra yat loby aahet jatichya he aata samanya manasala kalal tari yasathi tu jo mudda sangtoy tyala hava dyaychi ngaraj nahi tine certificate kadhle pwd bogus kadhale kiti prakre tine he illegal kelet Central and state goverment ne tila dissmiss karav hich mafak apeksha aahe study karnarya student chi
साहेब फक्त अपंग सर्टिफिकेट खेळाडू पूरग्रस्त धरणग्रस्ताचे सर्टिफिकेट चेक केले पाहिजेत 🙏🏻
अभिनंदन Go Ahead
अजुन पंकु ताई मंत्री व्हायच्या आहेत...
सरकार ला फसवणूक केल्याप्रकरणी जी जास्तीत जास्त शिक्षा असेल ती या मद्धे सहकारी असलेल्या ना द्यावी.वडीलांची पेन्शन पण बंद करावी.कारण त्यानी साडेचाळीस कोटी मिळवले आहेत.
जमवलेली चाळीस कोटींची संपत्ती ही गैरमार्गाने कमावलेली आहे,ती जप्त करण्यात यावी.
कारवाई केली पाहिजेत
ED ची कारवाई करावी
अतिशय सुंदर माहिती... यापुढे सामान्य, प्रामाणिक, अभ्यासू विद्यार्थ्यांची यापुढे अशीच गळचेपी होणार का?
याच उत्तर मिळणार का?
ही प्रवृत्ती कशी थांबणार?
तुम्ही सुरवातीला च सांगितलं कीं खरी बातमी निर्भीड पणे दाखवान्याची हिंमत नाही
शेठजी भटजींची लाचारी करुन अलिबाबाने मुख्यमंत्रीपद मिळवलं
❤❤❤❤❤
Kadak punishment zali pahije
सुरुवातीला आणि त्यानंतरही सतत हे जे डिसक्लेमर द्यावं लागतय ना तुम्हाला, तेच या असल्या लोकांना कायद्याने राजरोस मिळालेले संरक्षण आहे...
आपला लडा यश मिळे प्रये चालू ठेवावा सर
PMO ने माहिती मागितली आहे.
हे चर्वितचर्वण काही महिने चालेल, लोकांच्या विस्मरणात जाईल, कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही न होता काही महिन्यांनंतर बासणात गुंडाळला जाईल हे मागील अनेक घोटाळ्यांच्या अनुभवांती म्हणावेसे वाटते.
कर्नाटकात माजी मुख्यमंत्री श्री. रामकृष्ण हेगडे यांनी निवडून आल्यानंतर पूर्वीच्या संपतीत किती व कशी वाढ झाली? याची शहानिशा करण्याचा एक नियम/कायदा केला होता,तसा पूर्ण देशात करावा.
न्यायपालीका ही अशा घटनांना मान्यता देते.तेव्हा पूजा खेडकर यांचेवर गून्हा लादता येत नाही.
Shame on Maharashtra government.....
Nice speech sir ....nd it's truth of our politicians ....Action required to all involved officer 👍
धन्यवाद टाईम महाराष्ट्र,,सत्य कथन,,,सर्व सामान्य माणसाचा एखाद्या चुकीच्या गोष्टीत सहभाग असल्यावर गाडी लगेच जप्त केली जाते, भ्रष्टाचार इन माधुरी लोकांसाठी वेगळा कायदा आहे, याला भ्रष्ट राजकारणी जबाबदार आहेत, पण अजून आशा आहे चांगल्या विचाराची लोकं अजून समाजात आहेत,,, अधिकारी आहेत,
केंद्र आणि राज्य सरकारने या सर्व अधिकाऱ्यांची त्यांच्या सुद्धा संपत्तीची चौकशी करून कारवाई करण्यात यावी...
You forgot Antule.
मुख्य मंत्री राजीनामा दिला आहे
विश्लेषण बरोबर आहे. राजकिय वरदहस्त आणि प्रशासकीय अधिकारी यंत्रणा यांची मिलिभगत आहे
असंच होणार असेल तर स्पर्धा परीक्षा बंद करून पदवीच्या गुणाच्या मेरिट नुसार निवड करून प्रशिक्षण दयावे.
Immdiately action required
योग्य आणि आवश्यक आहे
साहेब, खुप छान निडर विश्लेषण
You are right sir