कुमार सुप्तर्षी, जयभीम सर, आपले भाषण अती प्रभावी झाले. पण तमाम जनतेसाठी " RSS, संघ परिवार आणि खरे स्वरूप शोध व बोध "अशा प्रकारचा ग्रंथ लिहावा असे वाटते. ( बाबासाहेब वडगांवकर, कोल्हापूर.)
आचार्य नरहर कुरुंदकर यांनी ५२ वर्षांपूर्वी लिहून ठेवलयं ते या देशातील जनतेला आजही नीट कळलेले नाही. वर्णव्यवस्था-जातीव्यवस्था यांचा खोटेपणा, प्रतिगामीपणा मांडून संघाचा पराभव करता येईल, असे मानणे म्हणजे भोळेपणाचा कळस आहे. संघाजवळ वरिष्ठवर्गीयांचे हितसंबंध जपणारे तत्वज्ञान आहे हे खरे, पण लाखो कनिष्ठ व मध्यमवर्गीय तरुणही संघात जातात व त्याचे कारण वेगळे आहे. संघाचे खरे सामर्थ्य स्वतःभोवती सुशिक्षित हिंदू तरुण उभा करण्यात आहे. हा सुशिक्षित हिंदू तरुण अशा जाणीवेने पछाडला आहे की, या देशातील सरकार दुबळे आणि मुसलमानधार्जिणे आहे. या सरकारच्या हातात बहुसंख्याक हिंदूंचे जीवित सुरक्षित नाही, म्हणून हा तरुण संघाभोवती जमत असतो. सर्व सेक्युलर पक्षांनी सुधारणाद्रोही, राष्ट्रद्रोही आक्रमक मुस्लिम जातीयवादाविषयी जे तडजोडीचे, मूक पाठींब्याचे धोरण स्वीकारलेले असते त्याची चीड म्हणून सुशिक्षित हिंदू संघात जातो. ही लाखांची फौज मग सरसंघचालक त्यांना योग्य वाटणाऱ्या राजकारणासाठी वापरू शकतात. संघाचा विजय हा हिंदू समाजातील आधुनिकतावादाचा पराजय आहे. मुस्लिम जातीयवादाच्या प्रश्नाबद्दल स्पष्ट व न्याय्य भूमिका घेतल्याशिवाय आणि मुस्लिम समाजातील कर्मठपणाला तडे गेल्याशिवाय संघाचा पराभव होऊ शकणार नाही. धार्मिक माणूस आपल्या ध्वजाखाली आणून लोकशाही मान्य नसलेली राजवट संघ आणू पाहत असतो. आधुनिक सुशिक्षितांचा सोयीस्कर धर्मवाद ही खरी भीतीची, चिंतेची बाब आहे. ~ नरहर कुरुंदकर(`शिवरात्र' (१९६९) मधील `गोळवलकर गुरुजी आणि चातुर्वर्ण्य') शिवरात्र हे पुस्तक वाचल्यानंतर बरेच शंका निरसन होते
यतो कथन इती व्यवस्था यती महात्म्येन दादा तुम्हीं काही महणा।जेवहा गांधी जी मस्जिद खाली करावयास रावत होते ।।तेवहा शरणार्थी लोकाना संघाने मध्य केली ।।।हे सत्य आहे ।।
तुमच्या सारखे होणार पण नाही कारण तुम्ही स्वत:च्या अस्तीत्वाबद्दल जितके जागृत आहात तितके हिंदू स्वत:ला समजणारे बहूजन समाजातील इतर अनेक ते अजूनही जागृत नाहीत हे अत्यंत वेदनादायी आहे.
आचार्य नरहर कुरुंदकर यांनी ५२ वर्षांपूर्वी लिहून ठेवलयं ते या देशातील जनतेला आजही नीट कळलेले नाही. वर्णव्यवस्था-जातीव्यवस्था यांचा खोटेपणा, प्रतिगामीपणा मांडून संघाचा पराभव करता येईल, असे मानणे म्हणजे भोळेपणाचा कळस आहे. संघाजवळ वरिष्ठवर्गीयांचे हितसंबंध जपणारे तत्वज्ञान आहे हे खरे, पण लाखो कनिष्ठ व मध्यमवर्गीय तरुणही संघात जातात व त्याचे कारण वेगळे आहे. संघाचे खरे सामर्थ्य स्वतःभोवती सुशिक्षित हिंदू तरुण उभा करण्यात आहे. हा सुशिक्षित हिंदू तरुण अशा जाणीवेने पछाडला आहे की, या देशातील सरकार दुबळे आणि मुसलमानधार्जिणे आहे. या सरकारच्या हातात बहुसंख्याक हिंदूंचे जीवित सुरक्षित नाही, म्हणून हा तरुण संघाभोवती जमत असतो. सर्व सेक्युलर पक्षांनी सुधारणाद्रोही, राष्ट्रद्रोही आक्रमक मुस्लिम जातीयवादाविषयी जे तडजोडीचे, मूक पाठींब्याचे धोरण स्वीकारलेले असते त्याची चीड म्हणून सुशिक्षित हिंदू संघात जातो. ही लाखांची फौज मग सरसंघचालक त्यांना योग्य वाटणाऱ्या राजकारणासाठी वापरू शकतात. संघाचा विजय हा हिंदू समाजातील आधुनिकतावादाचा पराजय आहे. मुस्लिम जातीयवादाच्या प्रश्नाबद्दल स्पष्ट व न्याय्य भूमिका घेतल्याशिवाय आणि मुस्लिम समाजातील कर्मठपणाला तडे गेल्याशिवाय संघाचा पराभव होऊ शकणार नाही. धार्मिक माणूस आपल्या ध्वजाखाली आणून लोकशाही मान्य नसलेली राजवट संघ आणू पाहत असतो. आधुनिक सुशिक्षितांचा सोयीस्कर धर्मवाद ही खरी भीतीची, चिंतेची बाब आहे. ~ नरहर कुरुंदकर(`शिवरात्र' (१९६९) मधील `गोळवलकर गुरुजी आणि चातुर्वर्ण्य') शिवरात्र हे पुस्तक वाचल्यानंतर बरेच शंका निरसन होते
जागे झालेल्या लोकांना, बहूजन समाजातील लोकांना भडकावून त्यांच्या कल्याणासाठी झटणाऱ्यांनाच हे कसे हिंदू धर्माच्या विरुद्ध गरड ओकतात हे गाव गाड्यातील लोकांना सांगून विरोधात दंड थोपटायला लावतात. ज्याची कितीही निंदा केली तरी ती कमीच आहे.
Aho kumarji he sarwa thik ahe Pan Mala ek sangayche ahe ki tumi manta ki chatur varna He RSS la thewayache ahe Pan jevha muslim va chrichan lokana amcha dharma swikara mahanun tyana aksharsha jiv marat hote teva sarvach SCm
आचार्य नरहर कुरुंदकर यांनी ५२ वर्षांपूर्वी लिहून ठेवलयं ते या देशातील जनतेला आजही नीट कळलेले नाही. वर्णव्यवस्था-जातीव्यवस्था यांचा खोटेपणा, प्रतिगामीपणा मांडून संघाचा पराभव करता येईल, असे मानणे म्हणजे भोळेपणाचा कळस आहे. संघाजवळ वरिष्ठवर्गीयांचे हितसंबंध जपणारे तत्वज्ञान आहे हे खरे, पण लाखो कनिष्ठ व मध्यमवर्गीय तरुणही संघात जातात व त्याचे कारण वेगळे आहे. संघाचे खरे सामर्थ्य स्वतःभोवती सुशिक्षित हिंदू तरुण उभा करण्यात आहे. हा सुशिक्षित हिंदू तरुण अशा जाणीवेने पछाडला आहे की, या देशातील सरकार दुबळे आणि मुसलमानधार्जिणे आहे. या सरकारच्या हातात बहुसंख्याक हिंदूंचे जीवित सुरक्षित नाही, म्हणून हा तरुण संघाभोवती जमत असतो. सर्व सेक्युलर पक्षांनी सुधारणाद्रोही, राष्ट्रद्रोही आक्रमक मुस्लिम जातीयवादाविषयी जे तडजोडीचे, मूक पाठींब्याचे धोरण स्वीकारलेले असते त्याची चीड म्हणून सुशिक्षित हिंदू संघात जातो. ही लाखांची फौज मग सरसंघचालक त्यांना योग्य वाटणाऱ्या राजकारणासाठी वापरू शकतात. संघाचा विजय हा हिंदू समाजातील आधुनिकतावादाचा पराजय आहे. मुस्लिम जातीयवादाच्या प्रश्नाबद्दल स्पष्ट व न्याय्य भूमिका घेतल्याशिवाय आणि मुस्लिम समाजातील कर्मठपणाला तडे गेल्याशिवाय संघाचा पराभव होऊ शकणार नाही. धार्मिक माणूस आपल्या ध्वजाखाली आणून लोकशाही मान्य नसलेली राजवट संघ आणू पाहत असतो. आधुनिक सुशिक्षितांचा सोयीस्कर धर्मवाद ही खरी भीतीची, चिंतेची बाब आहे. ~ नरहर कुरुंदकर(`शिवरात्र' (१९६९) मधील `गोळवलकर गुरुजी आणि चातुर्वर्ण्य') शिवरात्र हे पुस्तक वाचल्यानंतर बरेच शंका निरसन होते
समवयस्क असूनही संघाबद्दल खूप चुकीची माहिती दिली आहे.. आपण खूप काही वेगळ सांगण्याची गरज होती.. यात संघ किंवा त्याच्या तत्त्व यापेक्षा इतर बाबीवर अनावश्यक बोलला आहात.. चातुर्वर्ण्य वैगरे वाईट आहेच पण ते संघात नाही.. ठरवून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न!
सप्तर्षी सर यांनी खुप छान माहिती दिली. बहुजन समाजातील लोकांना नक्कीच जागे होण्यासाठी मदत होईल. बारा बलुतेदार व अलुतेदारांचे खरे शत्रू कोण हे महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले तरी लोक मानायला तयार झाले नाही म्हणून आर एस एस चे फावत गेले. अशी माहिती बहूजन समाजातील लोकांनी ऐकली तर आता तरी डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे.
कुमार सुप्तर्षी, जयभीम सर, आपले भाषण अती प्रभावी झाले. पण तमाम जनतेसाठी " RSS, संघ परिवार आणि खरे स्वरूप शोध व बोध "अशा प्रकारचा ग्रंथ लिहावा असे वाटते. ( बाबासाहेब वडगांवकर, कोल्हापूर.)
👍👍
सर तुमच्या प्रबोधनाचा बहूजन समाजातील लोकांना नक्कीच फायदा होईल. आपले मनस्वी धन्यवाद
वा : नवीन माहिती ऐकण्यास मिळाली.असच समाज प्रबोधन करणे.हि विनंती.
Good
पुस्तक लिहिले आहे का तुमच्या या सर्व व्याख्यानांवर मला हवी आहेत...
जनसामान्यांपर्यंत आपले विचार पोहचले पाहिजे. झोपडयाझोपडयात आणि तळागाळातील लोकापर्यंत पोहचले पाहिजे. त्यासाठी मी सुद्धा सहभागी होईन.
आचार्य नरहर कुरुंदकर यांनी ५२ वर्षांपूर्वी लिहून ठेवलयं ते या देशातील जनतेला आजही नीट कळलेले नाही.
वर्णव्यवस्था-जातीव्यवस्था यांचा खोटेपणा, प्रतिगामीपणा मांडून संघाचा पराभव करता येईल, असे मानणे म्हणजे भोळेपणाचा कळस आहे.
संघाजवळ वरिष्ठवर्गीयांचे हितसंबंध जपणारे तत्वज्ञान आहे हे खरे, पण लाखो कनिष्ठ व मध्यमवर्गीय तरुणही संघात जातात व त्याचे कारण वेगळे आहे.
संघाचे खरे सामर्थ्य स्वतःभोवती सुशिक्षित हिंदू तरुण उभा करण्यात आहे. हा सुशिक्षित हिंदू तरुण अशा जाणीवेने पछाडला आहे की, या देशातील सरकार दुबळे आणि मुसलमानधार्जिणे आहे.
या सरकारच्या हातात बहुसंख्याक हिंदूंचे जीवित सुरक्षित नाही, म्हणून हा तरुण संघाभोवती जमत असतो. सर्व सेक्युलर पक्षांनी सुधारणाद्रोही, राष्ट्रद्रोही आक्रमक मुस्लिम जातीयवादाविषयी जे तडजोडीचे, मूक पाठींब्याचे धोरण स्वीकारलेले असते त्याची चीड म्हणून सुशिक्षित हिंदू संघात जातो.
ही लाखांची फौज मग सरसंघचालक त्यांना योग्य वाटणाऱ्या राजकारणासाठी वापरू शकतात. संघाचा विजय हा हिंदू समाजातील आधुनिकतावादाचा पराजय आहे. मुस्लिम जातीयवादाच्या प्रश्नाबद्दल स्पष्ट व न्याय्य भूमिका घेतल्याशिवाय आणि मुस्लिम समाजातील कर्मठपणाला तडे गेल्याशिवाय संघाचा पराभव होऊ शकणार नाही.
धार्मिक माणूस आपल्या ध्वजाखाली आणून लोकशाही मान्य नसलेली राजवट संघ आणू पाहत असतो. आधुनिक सुशिक्षितांचा सोयीस्कर धर्मवाद ही खरी भीतीची, चिंतेची बाब आहे.
~ नरहर कुरुंदकर(`शिवरात्र' (१९६९) मधील `गोळवलकर गुरुजी आणि चातुर्वर्ण्य')
शिवरात्र हे पुस्तक वाचल्यानंतर बरेच शंका निरसन होते
Karach Sir. Khup vait vatta deshachi dasha baghun. Faqt Devakade prarthana karu Shakto apan ki lokanna lavkar akkal yeun democratically yanna gharcha rasta Dakhva. Akkal nahi ali tar bharatachya bhavishyacha nuksan.
Kay vait ahe hindutvat
खुप सुंदर
Sab insan hai Adam ke bache na ki shudra ya brahmin
Prophet Muhammad was right
किती मूर्खपणा असावा.. कमाल आहे! जागे व्हा..
उठ संघोट्या जागा हो!!
सुंदर अनुभवलेले विचार ।
Very good great work sir
सावरकर पळकूटे नव्हते
Tumhi sontakke aahat...savarkar nahi....Gilamee enjoy karnare tumhi..lok....kara enjoy....aamhi nahi karu shakat
@@maheshkhare3024ithe adnavacha kay sambandha
🙏🙏🙏🙏
Thank u sir
Khup abhyas kela aahe tumhi.
Ani hi mahiti amchya paryant pohachavlat.....tyabaddal max maharashtrache dhannyavaad
यतो कथन इती व्यवस्था यती महात्म्येन दादा तुम्हीं काही महणा।जेवहा गांधी जी मस्जिद खाली करावयास रावत होते ।।तेवहा शरणार्थी लोकाना संघाने मध्य केली ।।।हे सत्य आहे ।।
Ho
खुप छान माहिती सांगितली सर
Sir, it is excellent informative briefings and it must be required in all languages of India along with English for awareness purpose ! microMan
मी तुमचा भक्त होऊ नये. असं वाटलं.
तुमच्या सारखे होणार पण नाही कारण तुम्ही स्वत:च्या अस्तीत्वाबद्दल जितके जागृत आहात तितके हिंदू स्वत:ला समजणारे बहूजन समाजातील इतर अनेक ते अजूनही जागृत नाहीत हे अत्यंत वेदनादायी आहे.
उतार वयात एखादा एवढा बरळतांना पाहून फक्त कीव करावी का?😂
सगळेच कुमार ईतके mentally bimar kase?
सावरकरांचपञ पूरावा दाखवा.
आम्हला आपले संघा विषयी जी तंतोतंत माहिती सांगितली त्या मुळेच संघा सारख्या जहाल विषा पासून दूर होण्यास मदत झाली
आचार्य नरहर कुरुंदकर यांनी ५२ वर्षांपूर्वी लिहून ठेवलयं ते या देशातील जनतेला आजही नीट कळलेले नाही.
वर्णव्यवस्था-जातीव्यवस्था यांचा खोटेपणा, प्रतिगामीपणा मांडून संघाचा पराभव करता येईल, असे मानणे म्हणजे भोळेपणाचा कळस आहे.
संघाजवळ वरिष्ठवर्गीयांचे हितसंबंध जपणारे तत्वज्ञान आहे हे खरे, पण लाखो कनिष्ठ व मध्यमवर्गीय तरुणही संघात जातात व त्याचे कारण वेगळे आहे.
संघाचे खरे सामर्थ्य स्वतःभोवती सुशिक्षित हिंदू तरुण उभा करण्यात आहे. हा सुशिक्षित हिंदू तरुण अशा जाणीवेने पछाडला आहे की, या देशातील सरकार दुबळे आणि मुसलमानधार्जिणे आहे.
या सरकारच्या हातात बहुसंख्याक हिंदूंचे जीवित सुरक्षित नाही, म्हणून हा तरुण संघाभोवती जमत असतो. सर्व सेक्युलर पक्षांनी सुधारणाद्रोही, राष्ट्रद्रोही आक्रमक मुस्लिम जातीयवादाविषयी जे तडजोडीचे, मूक पाठींब्याचे धोरण स्वीकारलेले असते त्याची चीड म्हणून सुशिक्षित हिंदू संघात जातो.
ही लाखांची फौज मग सरसंघचालक त्यांना योग्य वाटणाऱ्या राजकारणासाठी वापरू शकतात. संघाचा विजय हा हिंदू समाजातील आधुनिकतावादाचा पराजय आहे. मुस्लिम जातीयवादाच्या प्रश्नाबद्दल स्पष्ट व न्याय्य भूमिका घेतल्याशिवाय आणि मुस्लिम समाजातील कर्मठपणाला तडे गेल्याशिवाय संघाचा पराभव होऊ शकणार नाही.
धार्मिक माणूस आपल्या ध्वजाखाली आणून लोकशाही मान्य नसलेली राजवट संघ आणू पाहत असतो. आधुनिक सुशिक्षितांचा सोयीस्कर धर्मवाद ही खरी भीतीची, चिंतेची बाब आहे.
~ नरहर कुरुंदकर(`शिवरात्र' (१९६९) मधील `गोळवलकर गुरुजी आणि चातुर्वर्ण्य')
शिवरात्र हे पुस्तक वाचल्यानंतर बरेच शंका निरसन होते
Sangha peksha azun jasta hindutvavadi sanghatna pahije
Savarkaran var bolaychi layki ahe ka tuzi
Rss kadapi ya natar parat yannar naahi jay bhim lal salam
Congres rss ki amma
मस्त करमणुकीचे भाषण
राष्ट्रीय ,स्वयंसेवक या दोन शब्दां बद्धल जे बोलले ते एकदम खरं व मस्तच.😂😂
RSS चा खरा चेहरा समोर आणणारी माहिती आहे सर 👍👍👍👍👍
मुघलांना अतिरेकी नाही म्हणणार हा प्रोपौलंडा
Te ahetch pn brahman lokani hazaro varsh updrav mazvla ahe bhartat.
फारच थोर आणी उदात्त विचार. भाषणे देणे उत्पादकता 0
The Faltu.. on some... interpretation on History...
किती मूर्खपणा असावा.. कमाल आहे! जागे व्हा..
छे! इतक्या उशीरा तुम्ही जागे व्हाल ही अपेक्षा चूकच. किमान झोपेत बडबडू तरी नका..
जागे झालेल्या लोकांना, बहूजन समाजातील लोकांना भडकावून त्यांच्या कल्याणासाठी झटणाऱ्यांनाच हे कसे हिंदू धर्माच्या विरुद्ध गरड ओकतात हे गाव गाड्यातील लोकांना सांगून विरोधात दंड थोपटायला लावतात. ज्याची कितीही निंदा केली तरी ती कमीच आहे.
Aho kumarji he sarwa thik ahe Pan Mala ek sangayche ahe ki tumi manta ki chatur varna He RSS la thewayache ahe Pan jevha muslim va chrichan lokana amcha dharma swikara mahanun tyana aksharsha jiv marat hote teva sarvach SCm
आचार्य नरहर कुरुंदकर यांनी ५२ वर्षांपूर्वी लिहून ठेवलयं ते या देशातील जनतेला आजही नीट कळलेले नाही.
वर्णव्यवस्था-जातीव्यवस्था यांचा खोटेपणा, प्रतिगामीपणा मांडून संघाचा पराभव करता येईल, असे मानणे म्हणजे भोळेपणाचा कळस आहे.
संघाजवळ वरिष्ठवर्गीयांचे हितसंबंध जपणारे तत्वज्ञान आहे हे खरे, पण लाखो कनिष्ठ व मध्यमवर्गीय तरुणही संघात जातात व त्याचे कारण वेगळे आहे.
संघाचे खरे सामर्थ्य स्वतःभोवती सुशिक्षित हिंदू तरुण उभा करण्यात आहे. हा सुशिक्षित हिंदू तरुण अशा जाणीवेने पछाडला आहे की, या देशातील सरकार दुबळे आणि मुसलमानधार्जिणे आहे.
या सरकारच्या हातात बहुसंख्याक हिंदूंचे जीवित सुरक्षित नाही, म्हणून हा तरुण संघाभोवती जमत असतो. सर्व सेक्युलर पक्षांनी सुधारणाद्रोही, राष्ट्रद्रोही आक्रमक मुस्लिम जातीयवादाविषयी जे तडजोडीचे, मूक पाठींब्याचे धोरण स्वीकारलेले असते त्याची चीड म्हणून सुशिक्षित हिंदू संघात जातो.
ही लाखांची फौज मग सरसंघचालक त्यांना योग्य वाटणाऱ्या राजकारणासाठी वापरू शकतात. संघाचा विजय हा हिंदू समाजातील आधुनिकतावादाचा पराजय आहे. मुस्लिम जातीयवादाच्या प्रश्नाबद्दल स्पष्ट व न्याय्य भूमिका घेतल्याशिवाय आणि मुस्लिम समाजातील कर्मठपणाला तडे गेल्याशिवाय संघाचा पराभव होऊ शकणार नाही.
धार्मिक माणूस आपल्या ध्वजाखाली आणून लोकशाही मान्य नसलेली राजवट संघ आणू पाहत असतो. आधुनिक सुशिक्षितांचा सोयीस्कर धर्मवाद ही खरी भीतीची, चिंतेची बाब आहे.
~ नरहर कुरुंदकर(`शिवरात्र' (१९६९) मधील `गोळवलकर गुरुजी आणि चातुर्वर्ण्य')
शिवरात्र हे पुस्तक वाचल्यानंतर बरेच शंका निरसन होते
कल्पना विलास मस्त आहे
समवयस्क असूनही संघाबद्दल खूप चुकीची माहिती दिली आहे.. आपण खूप काही वेगळ सांगण्याची गरज होती.. यात संघ किंवा त्याच्या तत्त्व यापेक्षा इतर बाबीवर अनावश्यक बोलला आहात.. चातुर्वर्ण्य वैगरे वाईट आहेच पण ते संघात नाही.. ठरवून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न!
सप्तर्षी सर यांनी खुप छान माहिती दिली. बहुजन समाजातील लोकांना नक्कीच जागे होण्यासाठी मदत होईल. बारा बलुतेदार व अलुतेदारांचे खरे शत्रू कोण हे महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले तरी लोक मानायला तयार झाले नाही म्हणून आर एस एस चे फावत गेले. अशी माहिती बहूजन समाजातील लोकांनी ऐकली तर आता तरी डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे.
RSS च्या ईतिहासा ची इतकी खरी माहिती आपन कधी
वाचली वा अयकली नसावी
Kahihi .......dhadaant khot boltoy ha manus
Khotarda ahe ha nalayak