दीपक भाऊ जोपर्यंत आमचे स्वतःचे पत्रकार होत नाहीत किंवा पत्रिका पत्रकार बनत नाहीत तोपर्यंत आमच्या समस्या सुटणं कठीण आहे कारण पत्रकार हे उच्च भरणीतले लोक असतात आणि आपले असले मित्र दबाव खाली जातात आणि त्यामुळे पत्रकार मीडिया आमची बाजू घेत नाही म्हणून आम्ही तिथे कमी पडतो त्याकरता मला तरी वाटते सर दीपक भाऊ जोपर्यंत आमची मीडिया पत्रकार आणि असे पाहिजे त्यांनी जर तुमच्यासारखे जोपर्यंत असे तयार होत नाही तोपर्यंत हे आले आमच्यावर असे चालत जाणार भाऊ जय भीम जय लहुजी डिअर बांगर होणार माजी सैनिक डी आर बांगर लोणार हिरडव
अत्यंत वाईट आणि हृदय विदारक घटना आहे. अरे माझ्या मराठा बांधवांनो, आता तरी जागे व्हा. मराठा काय बौद्ध काय आपण सर्व एकच आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचं अनुसरण करा. जय शिवराय जय भीमराय
@@sachinmanohar82 तुम्ही जागे आहात म्हणून तुमची खोलून मारतात तुझ्यासाख्या गाय बैल कापून खाणाऱ्या जातीच्या तोंडी हिन्दु रयतेचे छत्रपति शिवाजी महाराज यांचे नाव शोभत नाहि
मी तर म्हणतो प्रेम वैगेरे काहीच करायचं गरज नाही .बाबासाहेबांनी दिलेल्या देशेने आपल्याला चालायला हवं , हे लोक असच आहेत यांना प्रतिउत्तर देण्यासाठी आपण शिकलं पाहिजे ...कोणत्याही मोठ्या पदावर जा हे पाटील लोक तुमची आता जरी विटंबना करत असेल तरी आपण जर एखाद्या मोठ्या पदावर गेलो तर तेच लोक उद्या आपल्याला साहेब / मॅडम म्हणातात , हे प्रेम करणं आपल्याला आंबेडकरांनी शिकलवल नाही त्यांनी दिलेल्या मार्गावर आपण चालला तर असच काहीच होणार नाही जय भीम असो आरोपींना फाशीची शिक्षा , झालीच पाहिजे # justice for Diksha tai 🙏
प्रेम करणाऱ्यांसाठी नवा कायदा झालाच पाहिजे जात कोणतीही असो दोघं जर प्रेम करत असतील तर त्यांना कोणी ही रोखता आले नाही पाहिजे जेणेकरून कोणाच्या मुलीचा जीव जाणार नाही आणि कोणाच्या मुलाचा जीव जाणार नाही म्हणून या देशात प्रेम करणाऱ्यांसाठी नवा कायदा झालाच पाहिजे ही नम्र विनंती🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपण फक्त रिप्लाय देतो, कमेंट्स पाठवतो आणि दिपक भाऊ एकटा लढतो आम्ही पण संपूर्ण समाजाने दिपक भाऊच्या पाठी खंबीरपणे ऊभे राहायला पाहीजे तरच आपली ताकत वाढेल
Maharashtra madhe jatichya adharvar reservation band Kara Karan Maharashtra madhe Brahman ek Adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet ya ulat resarvation maganare Ani gilanare jast jatiywadi ahet khedyapadyat Brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharvar reservation band Kara tech khare ramarajya ahe jay shree ram jay bhim jay savarkarji jay Dr hegadevar saheb Jay modiji
Maharashtra madhe jatichya adharvar reservation band Kara population control ham do hamara ek saktine lagu Kara tech khare ramarajya ahe fakt Mahar samajala virodh karane Ani muslimanche jode pusane he konate hindutva ahe marathawadya madhe muslim powerful ahet tyana virodh karayachi himmat ahe jay shree ram jay bhim jay savarkarji jay Dr hegadevar saheb Jay modiji
समाजासाठीन्याय मिळवून देणारा नेताआदरणीय दीपक भाई केदारयांच्या पाठीशी खंबीरपणे समाजाणे उभे उभे राहावेव पिळीत कुटुंबाला शासनाकडून एक कोटी रुपये मदतमिळावी ही विनंती .
खोत आणि पाटील यांची तुम्हीं काळजी करु नका तुमचे काय अस्तित्व आहे का या देशात ते शोधा मग पाटील v खोत्ता शी बरोबरी करा गावात अजून तुमची सावली घेत नाहीत गावागावात अजून हि पोलिस पाटील असतात तुम्हीं नाहि
तुम्हीच जबाबदार आहे . कीती दीवस हे सन करणार असल तुम्ही एक दिवस असी भुमिका घ्या की जर त्यांनी जर तुमचा एक मानुस मारला तर तुम्ही त्यांची पुर्ण कुटुंब संपवुन टाका. अशी जोपर्यंत तुम्ही अशी घटना करणार नाही तोपर्यंत तुम्ही अन्यायच सण करा . असल जगणं म्हणजे जगणं नव्हे .
@@shilpaambhore7249 नाही घेऊ शकत तर मग जावु घ्या समाजातील निशपाप लोकांचे जीव . पण जोपर्यंत समाज जस्याच तसं उत्तर नाही देणार तोपर्यंत असेच निशपाप लोक मरणार .
जय भीम मी माझी सैनिक डीअर बांगर तालुका लोणार सर मला हे सांगायचे की जोपर्यंत आमची स्वतःचे पत्रकार पत्रिका तयार होत नाही तोपर्यंत आमच्या समस्या लोकांपर्यंत समाजापर्यंत पोचू शकत नाही कारण हे पत्रकार पत्रिका आणि ही मीडिया सर्व उच्च वनाचे असल्यामुळे हे सर्व कारभार दाबल्या जातो आमच्या कोणत्याही घटनेची नोंद कुठेच होत नाही तेवढी मोठी घटना झाली मला सांगा साहेब एक छोटी च्या गोष्टीचा किती मोठे भाऊ करतात पत्रकार मीडिया वाली आणि आमच्या एवढ्या मोठ्या गोष्टी होतात त्यावर कोणी बोलायला तयार होत नाही म्हणून मला दुःख हेच हे सर की जोपर्यंत असे नीडल आमचे पत्रकार पत्रिका जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आमच्या समस्याला आमच्या आवाजाला अशी मोठी वाचा फोटो शकत नाही तरी भाऊ तुमच्या धन्यवाद तुम्ही जे करतात मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे माझी सैनिक डीअर बांगर लोणार च्या जवळ माझा गाव आहे सर
अजूनसुद्धा जातीवाद आहे ही वस्तुस्थिती आहे. आपला समाज सर्व धर्म समभाव मानतो पण सगळेच तसं नाही मानत. माझी सर्व समाज बांधवांना हात जोडून विनंती आहे की आपल्या मुलींना बहिणींना जाती बाहेर प्रेम लग्न टाळा अशीच शिकवण द्या. नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आधीच खबरदारी घ्यावी. आपल्या समाजाच्या उमेदवाराला आपणच निवडून देत नाही मग आपलं प्रतिनिधित्व कोण करणार? आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला आणि आपण आपल्या समाजाच्या उमेदवाराला मत देत नाही. केवळ आणि केवळ आपल्या समाजाचं राजकीय वजन नसल्यामुळे आपल्यावर अत्याचार होतो.
सदरील मुलगी हि मनापासून प्रेम करीत असेल परंतू त्या माथेफिरू ला तिच शरीर र च हव होते अंतःकरण नाही असल्या निर्दयी भाड्या ला जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे
खर आहै भाऊ मिऐक मराठा आहै आत्या चार करने ह्या लोकाचि दादा गिरि आहै जमिन हडपने दादा गिरिने कबजा करने माझ्या जमिनीवर कबजा केला आहै माझ्या वडिलांना 20 गुंठे जमीन सामाईक शेतरा मध्ये येत आहे गावा शेजारी तर काय करावं सांगा
ताईला न्याय मिळनारच पँन्थर शांत राहनार नाही..पण मुलाला फाशीपासुन कोणीही वाचवू शकनार नाही.पाटील कसला पाटील ? मी पण पाटलाचीच केली काय उपटायची उपटा म्हणे पाटील
@@ranjananikam7390 आरे भिमटया तु गाढव आहे. तुझे थोबाड पहा ऐकदा आरशात म्हशीच्या फोदयासारखे असेल. पाटलाची पोरगी तुला चप्पल जवळ पण ऊभी करणार नाही. 😅😅😅😅😂😂😂😂
अशा घटना कधीच घडणार नाही,अशी काळजी घेतली पाहीजे.जातीयवादी लोक हे असेच फसवतात.त्या पासुन sc समाजाने सदैव जागरुक राहीले पाहीजे.कधीही अशा जातीवादी लोकापासुन दुर रहा.
जय भीम मी बौद्ध धर्माचा हाय अपल्हा समाजच मुलिने बौद्ध Samjashi मुलगा सोबत प्रेम करत नाही ताच असाच वाहिट परिणाम होतो अथा सम्हाज जात दिस्थो पहिले तिल्हा लाज सरम नाही वाटली समाजच मुलगा जाय व्हेडे tilha आय लव यू बोलथो ताच रिपोट पोलिस स्टेशन ल्हा जातं Sorrey आम्ही मदत करत नाही.
ज्या वेळी गोर गरीबावर अन्याय होत होता त्या वेळीची पँथर तिथे जाऊन त्या लोकांना चांगलेधोपटीत होते व पंथयरचा दरारा कायम होता आता तो दिसत नाही म्हणून पूर्वीची पँथर उभी राहिली पाहिजे व समाजाने पँथरच्या मागे खंबीरपणे सर्व शक्तीने पाठीशी उभे राहिले पाहिजे जय भीम जैसाविधान
राजकारणी नेते, कार्यकर्ते जाणूनबुजून दुर्लक्ष करतात उडवाउडवी करतात तपण प्रशासनातील छोट्या मोठ्या अधिकार्यांचे कर्तव्य ते का विसरतात? संविधानाची शपथ घेऊन त्यांनी नोकरी स्वीकारली आहे ना? मग जिल्हा कलेक्टर, आयजी व त्यांच्या खालोखाल सर्व जबाबदार अधिकार्यांनाही जाब विचारला पाहिजे.
अति दुःखद आणि गंभीर वार्ता ऐकली दुःख झालं उच्च समजणाऱ्या लोकांच्या डोक्यातील मनातील घाण कधी बाहेर येईल हे सांगता येत नाही असो जय भीम नमो बुद्धाय
दीपक भाऊ जोपर्यंत आमचे स्वतःचे पत्रकार होत नाहीत किंवा पत्रिका पत्रकार बनत नाहीत तोपर्यंत आमच्या समस्या सुटणं कठीण आहे कारण पत्रकार हे उच्च भरणीतले लोक असतात आणि आपले असले मित्र दबाव खाली जातात आणि त्यामुळे पत्रकार मीडिया आमची बाजू घेत नाही म्हणून आम्ही तिथे कमी पडतो त्याकरता मला तरी वाटते सर दीपक भाऊ जोपर्यंत आमची मीडिया पत्रकार आणि असे पाहिजे त्यांनी जर तुमच्यासारखे जोपर्यंत असे तयार होत नाही तोपर्यंत हे आले आमच्यावर असे चालत जाणार भाऊ जय भीम जय लहुजी डिअर बांगर होणार माजी सैनिक डी आर बांगर लोणार हिरडव
या घटनेतील प्रत्येक आरोपीस कडक शासन झाले पाहिजे.जय भीम
अत्यंत वाईट आणि हृदय विदारक घटना आहे.
अरे माझ्या मराठा बांधवांनो, आता तरी जागे व्हा. मराठा काय बौद्ध काय आपण सर्व एकच आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचं अनुसरण करा.
जय शिवराय
जय भीमराय
आधी तुम्ही जागे व्हा मुसलमान झाले आहे तुम्ही
@@ganeshsawant1076 आम्ही जागेच आहोत. आता वेळ आली आहे तुम्ही जागे व्हायची. कधी पर्यंत "बौद्धिक गुलामगिरी तच" राहणार?
@@ganeshsawant1076 आणि मी "मुसलमान" झालो आहे कशावरून?
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी "मुस्लिम द्वेष" केले आहे का❓
@@sachinmanohar82 तुम्ही जागे आहात म्हणून तुमची खोलून मारतात तुझ्यासाख्या गाय बैल कापून खाणाऱ्या जातीच्या तोंडी हिन्दु रयतेचे छत्रपति शिवाजी महाराज यांचे नाव शोभत नाहि
Videshi braman inko apana bap lagata hai hindu obc sudra ko zabki obc sc st ka dusman yahi hai videshi
त्या गाडूला प्रेम करताना आपल्या बापाला का विचारलं नाही. आता हेच जात वाले काय करत आहे. ह्या गोष्टी आपल्या मुलीला पण काळायला पाहिजे
दिपक भाई केदार साहेब तुम्ही समाजा साठी खुप छान काम करत आहात 🙏🙏
दलित पँथर जिंदाबाद जिंदाबाद !! भाई सैल्यूट तुमच्या कर्तुत्वाला शौर्याला.
Jey bhim kedar saheb dalit samaja sati khup changl kam karit haat khup khup dhanyavad 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
मी तर म्हणतो प्रेम वैगेरे काहीच करायचं गरज नाही .बाबासाहेबांनी दिलेल्या देशेने आपल्याला चालायला हवं , हे लोक असच आहेत यांना प्रतिउत्तर देण्यासाठी आपण शिकलं पाहिजे ...कोणत्याही मोठ्या पदावर जा
हे पाटील लोक तुमची आता जरी विटंबना करत असेल तरी आपण जर एखाद्या मोठ्या पदावर गेलो तर तेच लोक उद्या आपल्याला साहेब / मॅडम म्हणातात , हे प्रेम करणं आपल्याला आंबेडकरांनी शिकलवल नाही त्यांनी दिलेल्या मार्गावर आपण चालला तर असच काहीच होणार नाही जय भीम
असो आरोपींना फाशीची शिक्षा ,
झालीच पाहिजे # justice for Diksha tai 🙏
खूपच भयानक परिस्थिती आहे 😭😭😴
भाई तुम्ही जिथे दलितावर अन्याय होतो तिथे तुम्ही न्याय मिळवून देता. भाऊ तुम्हाला जयभीम.
Nyay Parmeshwar karto manushya nahi
बेटा तूमाला यशस्वी वा जयभीम बहीणी साठी तळमळ बघुन आभीनद
खूपच वाईट घटना आहे मुलाला ताबडतोब फाशीच झाली पाहजेत जेणेकरून पुढे अशी घटना घडणार नाही
भाऊ डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे आणि आरोप यांना फाशी झाली पाहिजे
मुलाला आणि वडिलांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे
Are. Asha. Kutryala. Aaplya. Gharacha. Umbartha. Oolandu. Deu. Nahi. . .. This.. Is. Tru
प्रेम करणाऱ्यांसाठी नवा कायदा झालाच पाहिजे जात कोणतीही असो दोघं जर प्रेम करत असतील तर त्यांना कोणी ही रोखता आले नाही पाहिजे जेणेकरून कोणाच्या मुलीचा जीव जाणार नाही आणि कोणाच्या मुलाचा जीव जाणार नाही म्हणून या देशात प्रेम करणाऱ्यांसाठी नवा कायदा झालाच पाहिजे ही नम्र विनंती🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
असाही कायदा झाला पाहिजे. कि जात सोडून लग्न नको
@@vishwastripure6831 बाला गपा बस तुझे दूध पेयचे वाय गेले नाही अजून
@@vishwastripure6831😂😂
या माझ्या भगिनी 'भीमाच्या वाघिणीना' अजूनही कसे समजत नाही. कधी जागृत होणार ?
अगदी बरोबर बोललात भाऊ दिशा ला न्याय मिळाला च पाहिजे आरोपीला शिक्षा झाली च पाहिजे.महीला आयोग श्रीमंत लोक व मीडिया मध्ये फेमस होन्या साठी काम करत आहेत.
आपण फक्त रिप्लाय देतो, कमेंट्स पाठवतो आणि दिपक भाऊ एकटा लढतो आम्ही पण संपूर्ण समाजाने दिपक भाऊच्या पाठी खंबीरपणे ऊभे राहायला पाहीजे तरच आपली ताकत वाढेल
😭👎👎😭खूपच भयानक परिस्थिती आहे. बाबासाहेबांच्या सविंधाचा अपमान आहे. अजून ही भारत मनुस्मृती चे मनुवादी विचाराने बरबटलेले आहे.
साहेब मी तुमचा अभिनंदन करतो. तुम्ही खूप छान बोललात चित्रा वाघ असतील एकनाथ शिंदे साहेब असतील मी हिंदू आहे पण तुमचे शब्द मला पटले समान नागरी कायदा असावा
Maharashtra madhe jatichya adharvar reservation band Kara Karan Maharashtra madhe Brahman ek Adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet ya ulat resarvation maganare Ani gilanare jast jatiywadi ahet khedyapadyat Brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharvar reservation band Kara tech khare ramarajya ahe jay shree ram jay bhim jay savarkarji jay Dr hegadevar saheb Jay modiji
समान नागरी क़ायदा या पेक्षा आर्म्स हैंडलिंग क़ायदा करा मग मजा एईल
Maharashtra madhe jatichya adharvar reservation band Kara population control ham do hamara ek saktine lagu Kara tech khare ramarajya ahe fakt Mahar samajala virodh karane Ani muslimanche jode pusane he konate hindutva ahe marathawadya madhe muslim powerful ahet tyana virodh karayachi himmat ahe jay shree ram jay bhim jay savarkarji jay Dr hegadevar saheb Jay modiji
@@anilgaikwad2202 chukichi post
दिपक भाई पिडीत कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे.
फासी ची शिक्षा झाली पाहिजे
समाजासाठीन्याय मिळवून देणारा नेताआदरणीय दीपक भाई केदारयांच्या पाठीशी खंबीरपणे समाजाणे उभे उभे राहावेव पिळीत कुटुंबाला शासनाकडून एक कोटी रुपये मदतमिळावी ही विनंती .
कोकणात खोत आणि घाटावर पाटील हे केव्हाच संपलेल आहे मूलगा आणि बाप दोघांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे
तुमच्या 10पिढ्या नष्ट होतील वेळेला तुमचे संविधान संपेल पण पाटील अणि खोत संपणार नाहीत जय शिवराय
Lavakar fasi dya .
🤣🤣
खोत आणि पाटील यांची तुम्हीं काळजी करु नका तुमचे काय अस्तित्व आहे का या देशात ते शोधा मग पाटील v खोत्ता शी बरोबरी करा गावात अजून तुमची सावली घेत नाहीत गावागावात अजून हि पोलिस पाटील असतात तुम्हीं नाहि
तुम्हीच जबाबदार आहे . कीती दीवस हे सन करणार असल तुम्ही एक दिवस असी भुमिका घ्या की जर त्यांनी जर तुमचा एक मानुस मारला तर तुम्ही त्यांची पुर्ण कुटुंब संपवुन टाका. अशी जोपर्यंत तुम्ही अशी घटना करणार नाही तोपर्यंत तुम्ही अन्यायच सण करा . असल जगणं म्हणजे जगणं नव्हे .
🤛🤛🤛🤛🚩🚩
@@tusharpare3554 🇪🇺🇪🇺🇪🇺
बरोबर आहे सर आपलं. पण आपण कायदा नाही ना हातात घेवू शकत.
@@shilpaambhore7249 नाही घेऊ शकत तर मग जावु घ्या समाजातील निशपाप लोकांचे जीव . पण जोपर्यंत समाज जस्याच तसं उत्तर नाही देणार तोपर्यंत असेच निशपाप लोक मरणार .
@@shilpaambhore7249 काय मस्त जोक करता राव
जय भीम मी माझी सैनिक डीअर बांगर तालुका लोणार सर मला हे सांगायचे की जोपर्यंत आमची स्वतःचे पत्रकार पत्रिका तयार होत नाही तोपर्यंत आमच्या समस्या लोकांपर्यंत समाजापर्यंत पोचू शकत नाही कारण हे पत्रकार पत्रिका आणि ही मीडिया सर्व उच्च वनाचे असल्यामुळे हे सर्व कारभार दाबल्या जातो आमच्या कोणत्याही घटनेची नोंद कुठेच होत नाही तेवढी मोठी घटना झाली मला सांगा साहेब एक छोटी च्या गोष्टीचा किती मोठे भाऊ करतात पत्रकार मीडिया वाली आणि आमच्या एवढ्या मोठ्या गोष्टी होतात त्यावर कोणी बोलायला तयार होत नाही म्हणून मला दुःख हेच हे सर की जोपर्यंत असे नीडल आमचे पत्रकार पत्रिका जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आमच्या समस्याला आमच्या आवाजाला अशी मोठी वाचा फोटो शकत नाही तरी भाऊ तुमच्या धन्यवाद तुम्ही जे करतात मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे माझी सैनिक डीअर बांगर लोणार च्या जवळ माझा गाव आहे सर
फार वाईट झालं.अशी विकृत मानसिकता कधी संपणार?
ह्या पाटलाला फाशी झाली पाहिजे. केदार भाऊ तुम्ही जातीने लक्ष द्यावे. जय भिम नमो बुध्दाय 🙏
पोराच्या बापाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि मुलाला जन्मठेप
उलट बोलल्या वैशाली ताई
@@prakashsahare2926 तुमचे असेच सगळ उलट
@@ganeshsawant1076 tuze tar daglech ulte ahe.
@@ranjananikam7390 मुस्लिम मोहत्रमा चांगल्या विद्यालयात शिका मदरसा मधे जाऊन शिकू नका नाहीतर तुम्ही सुधारणार नाहि
Great Deepak kedarji
त्या डॉक्टर पण कारवाई झाली पाहिजे त्या लोकांना फाशी झाली पाहिजे
Arrest that jativadi family members they die that dalit girle give justice to dalit family jai bhim namo budhay
जाहीर निषेध या घटनेचा आणि आरोपीना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
साहेब आपण खुप छान कार् करत आहेत धन्यवाद
सर्व आरोपीना फाशी झाली च पाहिजे
Kedar saheb
Sangharsh kara mi tumchya sobat aahe lokanna ekatra aapan yaila pahijet jai Bhim Jai Bharat
अजूनसुद्धा जातीवाद आहे ही वस्तुस्थिती आहे. आपला समाज सर्व धर्म समभाव मानतो पण सगळेच तसं नाही मानत. माझी सर्व समाज बांधवांना हात जोडून विनंती आहे की आपल्या मुलींना बहिणींना जाती बाहेर प्रेम लग्न टाळा अशीच शिकवण द्या. नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आधीच खबरदारी घ्यावी. आपल्या समाजाच्या उमेदवाराला आपणच निवडून देत नाही मग आपलं प्रतिनिधित्व कोण करणार? आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला आणि आपण आपल्या समाजाच्या उमेदवाराला मत देत नाही. केवळ आणि केवळ आपल्या समाजाचं राजकीय वजन नसल्यामुळे आपल्यावर अत्याचार होतो.
Dipak bhau Kedar tumchya sarkhya person khrach aaplya deshala khup need ahe please justice Disha and jai bhim.🙏💙🙏 Salute.🖖
Satguru parmpaja Sanjeev ji patil
Dipak kedarji Aaple kam atishay ulekhaniya dhadadiche ahe tumchya Sarkhya shekdo tarunanchi garaj ahe salute Dipkji 🙏
सदरील मुलगी हि मनापासून
प्रेम करीत असेल
परंतू त्या माथेफिरू ला
तिच शरीर र च हव होते
अंतःकरण नाही
असल्या निर्दयी भाड्या ला
जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे
त्याच्या बापाला कळला नाही का माहारीआहे ते तवा का शेन खात बसला होता का
खर आहै भाऊ मिऐक मराठा आहै आत्या चार करने ह्या लोकाचि दादा गिरि आहै जमिन हडपने दादा गिरिने कबजा करने माझ्या जमिनीवर कबजा केला आहै माझ्या वडिलांना 20 गुंठे जमीन सामाईक शेतरा मध्ये येत आहे गावा शेजारी तर काय करावं सांगा
ताईला न्याय मिळनारच पँन्थर शांत राहनार नाही..पण मुलाला फाशीपासुन कोणीही वाचवू शकनार नाही.पाटील कसला पाटील ? मी पण पाटलाचीच केली काय उपटायची उपटा म्हणे पाटील
हा हा हा भिमटे खोटे खोटे असे बोलतात. 😅😅😅😅
@@vishwastripure6831 are bhamatya tu murkha ahes
@@ranjananikam7390 आरे भिमटया तु गाढव आहे. तुझे थोबाड पहा ऐकदा आरशात म्हशीच्या फोदयासारखे असेल. पाटलाची पोरगी तुला चप्पल जवळ पण ऊभी करणार नाही. 😅😅😅😅😂😂😂😂
@@vishwastripure6831😂
जात पात तुम्हीच जास्त पाळता.😅 असेच दिसतंय.
किती गर्व ,पाटलाची केली म्हणे.
आरोपींना फाशी ,झालीच पाहिजे.😅
मी तर म्हणतो अशा गावगुंड पाटलांना आणि अशा डॉक्टरांना 302 कलम तर सोडून द्या त्यांना फाशी शिक्षा काय असेल ते द्या
302 Kami aahe aalya arajak lokanswthi hyana Shen aani gomutra pavitra vat te aani mansan nach hi ghan samajtat hyasni shiksha bhi manushmruti kaydyatun dyala pahije je krute aahe tasech shiksha pan zhale pahije
Manushmruti madhun hyangunhyala jase dalitana shiksha d'etat tasi dyala pahije tya shivay savrn samaj he manuvad sodnar nahit aani sutunnhi yetil vevastha tyanxhi aahi kayde savidhan hyanin fakt kagdat thevnar asha kiti tari ghatna pahata sutunagh alayat savarn shasana mule
त्यापाटंल़लां
जेनंमं चा धंडाझांला पाऐझेलं आसां तो जळंतं जंळतं मरतं मरतं जगावां
तेमरनं त्याच्यासांटिं खूपं छान आंसेलं तोआसां मेलांपायझें खरंतंरं
त्याला जीवतं ठेऊंनकां
Dipak bhai kedar. Aaple samajasathi khup mothe yogdan ahe. Aaplyala mazyakadun saprem Jay bhim. Dipak bhai aap aage bado ham aapke sath hai.
गरज आहे अन्यायाला टोला देण्याची का पुन खाल्ली पाहीजे त शा जनाव राला गरज आहे च तर हे थांबल जय भारत
🌺🌺🌺🌺🌺Bhavpurn shradhanjali 😭😭😭🌺🌺🌺🌺🌺🌸
Justice for diksha jay bhim 😭😥🙏
हे खूप वाईट झालं आरोपी ला सजा zali पाहिजे
पण हा माणूस समाजात भांडण लावायचं काम करत असतो
बरोबर बोलतायत तुम्ही प्रेम करणाऱ्यांसाठी कायदा झालाच पाहिजे कारण ही पहिली गोष्ट नाहीय या अगोदर सुद्धा गोष्टी घडलेल्या आहेत
संविधानानुसार आंतरजातीय विवाह करण्याचा अधिकार आहे.
केदार भाई आपण छान काम करत आहात पण फक्त लेचर देऊन काय उपयोग तुम्ही फक्त राजकीय क्षेत्रात जाऊन पोळी भाजून घेण्यासाठी हे भाषण देत आहात हेच सिद्ध होते.
Aare murkha je boltat tyana bolu dyayyach. Nahi hech Aplya marathi mansach ghanerdi savay aahe
अशा घटना कधीच घडणार नाही,अशी काळजी घेतली पाहीजे.जातीयवादी लोक हे असेच फसवतात.त्या पासुन sc समाजाने सदैव जागरुक राहीले पाहीजे.कधीही अशा जातीवादी लोकापासुन दुर रहा.
Jay bhim shar 👍💙💙💙👌👌👌👏👏👏
जय भिम 🇪🇺🇪🇺💙🙏🏼
मूलीनो हात जोडून विनंती आहे आपल्याच जातीमध्ये लग्न करा दूसर्या धर्मातकरू नका
जात कोणि निर्मान केली त्याला शोधला तर अती उत्तम
सैराट फिल्म मधुन हेच सांगण्यात आले आहे
Jay bhim dada
Great.kedar.sir...
CBI चौकशी करा आणि फाशी द्या त्या नराधमाला..
बौद्ध मुलगा मिळाला नाही दुदैवी
Tine prem kel he chukl ka tich
Tya nalakala pan asech vissh pajle pahije,yana prem karayala muli lagtat jababdari aali ka mag ase jat pat baghatat,,mulini pan yatun lakshyat ghetle pahije fakta shikshan ani shikshan baki Kahi nahi prem wagere sagle khote,yana Uttar ekach shika ani swataci pragati kara je Babasaheb Ambedkar yani kele, sarkar zople aahe aapanch aaplya muli,bahini samblya pahije,Bhai Kedar tumche karya khrach khup mothe aahe,🙏🏻 tya Taila nayya milun dya🙏🏻🙏🏻 Jai Bhim
भावपूर्ण श्रध्दांजली
इथे बोलण्या पेक्षा त्याला..ठोका...आणी हे पण सांगा आपल्या पोरींना की आपल्यात मूल राहिले नही का कशाला दुसऱ्या जातीच्या मुलांवर प्रेम करायचे..
बराबर दादा खर बोललेत तुम्ही
Jai bhim
Jay bhim bhau
डॉक्टर वर मानव वध चा गुन्हा दाखल करा
जय भिम निळा सलाम दादा
जय भीम मी बौद्ध धर्माचा हाय अपल्हा समाजच मुलिने बौद्ध Samjashi मुलगा सोबत प्रेम करत नाही ताच असाच वाहिट परिणाम होतो अथा सम्हाज जात दिस्थो पहिले तिल्हा लाज सरम नाही वाटली समाजच मुलगा जाय व्हेडे tilha आय लव यू बोलथो ताच रिपोट पोलिस स्टेशन ल्हा जातं Sorrey आम्ही मदत करत नाही.
तुझ्या मदतीची गरजच नाही आम्ही पँन्थरवाले पाहून घेऊ
ज्या वेळी गोर गरीबावर अन्याय होत होता त्या वेळीची पँथर तिथे जाऊन त्या लोकांना चांगलेधोपटीत होते व पंथयरचा दरारा कायम होता आता तो दिसत नाही म्हणून पूर्वीची पँथर उभी राहिली पाहिजे व समाजाने पँथरच्या मागे खंबीरपणे सर्व शक्तीने पाठीशी उभे राहिले पाहिजे जय भीम जैसाविधान
मुलाला कटोरीत कठोर शिक्षा झाली पाहिजे
फाशीच झाली पाहिजे
ग्रामीण भागातील पीलावळ . खुप माजुरी आहे .पण आता कायदा अंमलात आहे.
Very excellent expain kedar sir
पोलीस यंत्रणेने न्याय द्यायला हवा
जय भीम भाऊ
अतिशय दुर्दैवी घटना आहे. ही घटना कधीची व हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या गावची आहे ?
ही घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील म्हाळशी या गावातील आहे
सर्वात अगोदर त्या डॉ वर 302करा दवाखाना सिल करा त्या पटल्याचा संपूर्ण कुटुंब ला अटक त्यांच्या सहकार्य जाणाऱ्या शुध्द अटक करा जय भीम जय शिवराय
जय भीम
मुलाला आणि त्या च्या घरच्यांना लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे
राजकारणी नेते, कार्यकर्ते जाणूनबुजून दुर्लक्ष करतात उडवाउडवी करतात तपण प्रशासनातील छोट्या मोठ्या अधिकार्यांचे कर्तव्य ते का विसरतात? संविधानाची शपथ घेऊन त्यांनी नोकरी स्वीकारली आहे ना? मग जिल्हा कलेक्टर, आयजी व त्यांच्या खालोखाल सर्व जबाबदार अधिकार्यांनाही जाब विचारला पाहिजे.
Kedar saheb Jay bhim hingoli la jarur ja
✍️✍️
Jaibhim साहेब अभिनंदन
महार कभी पाटील नही बन सकते सही बात है
महार बनने के लिऐ जिगरा चाहीए जो तुम्हारे पास नही है. जय शिवाजी महाराज
अबे मै तो बना
Seprate Nation is real solution for all for all problems of Dalits people. Libration.
मुली ला न्याय मिळायलाच हवे
Jay bhim
या मनुवादी लोकांचा माज उतरवला पाहिजे याना शिक्षा झाली पाहिजे
Bhai hum apke Sath hai
फाशी झाली पाहिजे. मुलाला आणि बापाला
त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे तवा कळल जय भीम वाल्याची ताकद कळाली पाहिजे
Bhavpurn shradhanjali, apradhi aahet tiche tyana fashi dya aani aata pan he lok Jativadi kartat tyachya var kadak karvai kara
Jay bhim dada ,je je ya crime madhe gunegar aahet tya sarwana fashi chi shiksha zalich pahije ,aahi aaply sobat aaho .( Jay bhim jay savidhan ),,
आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे 😡
कोणाही जिवाचा न घडो मत्सर.सनत वचन आहे.
GUILT PERSON MUST HAVE PUNISHMENT jai sanvidhan.
खेडा पाड्यात ह्या घटना मराठा लोकांनी केल्या अशा घटना ह्या मराठया लोकांनी च केल्या दिपक भाऊ आम्हाला केवाहि बोलवा आम्ही तयार आहोत
🙏
जय भीम....
अगदी बरोबर आहे.
भाऊ तुम्हाला आमचा पाठिंबा आहे. जय भीम
Sadhya kay update Aahe ?
Dipak bhai ❤️❤️
Kadak Atrocity Lagoo kara 🇮🇳🇪🇺💦📢
Khup vait zal 😢😢dipak bhai jay bhim
Jay bhim saheb 🙏🙏🙏
डॉक्टर की त्याची घालवा